Raigad : धोकेदायक आंबेत आणि टोळ पुलाचे भवितव्य अंधारात!
नव्या पुलाच्या उभारणीसाठी निधीचा घोळ, लोकप्रतिनिधींची उदासीनता महाड – कोकणचे सुपुत्र आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री कै. बॅ. ए. आर. अंतुले यांच्या प्रयत्नातून उभारण्यात आलेले आंबेत आणि टोळ पूल आज धोकादायक परिस्थितीत असून त्यांचे भवितव्य अंधारात आहेत. कालबाह्य झालेल्या या पुलांची नव्याने उभारणी आवश्यक असूनही स्थानिक लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे केवळ तात्पुरत्या दुरुस्तीवरच कोट्यवधी रुपये खर्च होत आहेत. […]