महाराष्ट्र ताज्या बातम्या

अप्रावा एनर्जीच्या सौरऊर्जेवर चालणाऱ्या उपाययोजनांमुळे ईशान्य भारतातील 21,000 हून अधिक लोकांना लाभ

नवी दिल्ली: ईशान्य भारतात पर्यावरण संवर्धनासोबतच लोकांच्या जीवनमानात शाश्वत बदल घडविण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकत, भारतातील अग्रगण्य इंटिग्रेटेड एनर्जी सोल्यूशन्स प्रदाता कंपनी अप्रावा एनर्जी हिने सेल्को फाउंडेशनसोबत भागीदारी केली आहे. या भागीदारीद्वारे आसाम आणि नागालँड राज्यांतील समुदाय, आरोग्य आणि शिक्षण केंद्रांना सौरऊर्जेच्या माध्यमातून विश्वासार्ह व पर्यावरणपूरक वीज पुरवली जात आहे. या उपक्रमांमुळे 21,000 पेक्षा […]

मुंबई

कृषिफिडर सौरऊर्जेवर आणण्याचा निर्णय क्रांतिकारी! –  चंद्रशेखर बावनकुळे

X : @therajkaran मुंबई: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कृषीपंपासाठी दिवसा वीज मिळावी यासाठी ९००० मे. वॉट सौरऊर्जेसाठी विकासकांना देकारपत्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते देण्यात आले आहे. यामुळे शेतकऱ्यांना सिंचनासाठी मोठी सोय उपलब्ध होणार आहे. या निर्णयाबद्दल भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (BJP State President Chandrashekhar Bawankule) यांनी उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) […]

महाराष्ट्र

सन २०२५ पर्यंत ७ हजार मेगावॅट क्षमतेची सौर उर्जा निर्माण करणार : राज्यपाल रमेश बैस  

X : @therajkaran मुंबई: राज्यातील कृषी ग्राहकांना दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी “मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.०”, सुरु करण्यात आली आहे. याद्वारे सन २०२५ पर्यंत अंदाजे ७ हजार मेगावॅट क्षमतेचे सौर उर्जा (solar power) निर्माण करून किमान ३० टक्के कृषी वीज वाहिन्यांचे सौर उर्जाकरण करण्याचे उद्दिष्ट आहे, असे राज्यपाल रमेश बैस (Governor Ramesh Bais) यांनी […]