महाराष्ट्र ताज्या बातम्या

तंजावरकरांना मूळ गावांची ओळख व्हावी; महाराष्ट्र-तंजावर मनोमिलन व्हावे – बाबाजीराजे भोसले यांची भावना

मुंबई : “महाराष्ट्र आणि तंजावरच्या रहिवाशांमध्ये भेटीगाठी घडून मनोमिलन व्हावे, आणि त्यातून तंजावरमध्ये राहणाऱ्या सुमारे तीन लाख मराठी भाषिकांना त्यांच्या मूळ गावांची, कुळांची ओळख पटावी,” अशी भावना तंजावरचे सध्याचे महाराज बाबाजीराजे भोसले यांनी आज येथे व्यक्त केली. महाराज भोसले यांनी मंत्रालय व विधिमंडळातील वार्ताहर कक्षाला भेट दिली. यावेळी अध्यक्ष दिलीप सपाटे यांनी त्यांचे स्वागत केले. […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

मराठी भावगीत आणि भक्तीगीत खाजगी रेडिओवरुन नियमित प्रसारित करा : सांस्कृतिक कार्य मंत्री एँड आशिष शेलार

मुंबई: ग्रामोफोन आणि कॅसेटच्या जमान्यातील मराठी भावगीत, भक्तीगीते आजही मराठी मनावर अधिराज्य करणारी आहेत त्यामुळे आजच्या नव्या रेडिओ स्टेशनवरुन ही भावगीत व भक्तीगीते नियमित प्रसारित करा, अशी सूचाना सांस्कृतिक कार्य मंत्री अँड आशिष शेलार यांनी आज येथे केली. मंत्रालयातील दालनामध्ये एँड आशिष शेलार यांनी आज विविध खाजगी रेडिओ क्षेत्रातील प्रतिनिधींशी संवाद साधला. रेडिओ या माध्यमातून […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Mahad : गुळगुळीत रस्ता आणि तीव्र उतार ठरतोय अपघातांना कारणीभूत; आठवड्यातील सातवा अपघात

महाड : महाड-दापोली राज्य मार्गावर कुरले गावाजवळ मंगळवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास दोन एसटी बस एकमेकांवर आदळल्याने नऊ प्रवासी जखमी झाले. जखमींमध्ये दोन बस चालक, एक वाहक आणि सहा प्रवाशांचा समावेश असून त्यांच्यावर महाड ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही धडक पुण्याहून येणारी ‘फौजी आंबवडे पुणे’ बस आणि महाडहून निघालेली ‘महाड फौजी आंबवडे’ बस यांच्यात […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

महाड-दापोली रस्त्यावर अपघातांची मालिका कायम; ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

महाड : महाड-दापोली राज्य मार्गावरील करंजाडी येथील उतारावर ठेकेदाराने मनमानी पद्धतीने टाकलेला अनधिकृत स्पीड ब्रेकर अपघातास कारणीभूत ठरत आहे. नुकताच या ठिकाणी एक अवजड ट्रक घसरून रस्त्याच्या बाजूला धडकला असून सुदैवाने जीवितहानी टळली. मात्र, या ठिकाणी अपघातांची मालिका सुरूच असून, या सगळ्याची जबाबदारी ठेकेदारावर टाकत, त्याच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी जोरदार मागणी […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

कोकणातील फळ प्रक्रिया उद्योगांना चालना देण्यासाठी केंद्र सरकारकडून अधिक मदतीचा प्रयत्न

भाजप नेते संतोष गांगण यांची दिल्लीत केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांच्याशी बैठक दिल्ली : कोकणातील फळ प्रक्रिया उद्योगांना केंद्र सरकारकडून अधिक मदत मिळावी यासाठी भाजप नेते संतोष गांगण यांनी दिल्लीत केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री चिराग पासवान यांची भेट घेतली. या भेटीत काजू, आंबा, फणस, जांभूळ, करवंद, कोकम, नारळ इत्यादी कोकणातील फळांवर आधारित प्रक्रिया उद्योगांच्या […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

झेप संस्थेला ‘समता महोत्सव पुरस्कार’; उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते गौरव

मुंबई – सामाजिक कार्यात सातत्याने अग्रेसर असलेल्या झेप संस्थेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४व्या जयंती महोत्सव निमित्ताने ‘समता महोत्सव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष तथा मुंबई जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष सिद्धार्थ टी. कांबळे यांच्या पुढाकारातून आयोजित या कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते हा सन्मान प्रदान करण्यात आला. कार्यक्रमावेळी खासदार सुनील तटकरे, […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

३१ मेपूर्वी रस्ते कामे पूर्ण करून वाहतुकीसाठी सुरळीत करावीत – अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांचे निर्देश

मुंबई – पावसाळ्यापूर्वी मुंबईतील नागरिकांना कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी सध्या सुरू असलेली सर्व रस्ते काँक्रिटीकरण कामे ३१ मे २०२५ पूर्वी पूर्ण करून ती वाहतुकीसाठी सुरक्षित स्थितीत आणावीत, असे स्पष्ट निर्देश अतिरिक्त महापालिका आयुक्त (प्रकल्प) श्री. अभिजीत बांगर यांनी दिले आहेत. महापालिकेच्या रस्ते सिमेंट काँक्रिटीकरण प्रकल्पांतर्गत पेव्हमेंट क्वालिटी काँक्रिट (PQC) कामे २० मे २०२५ पासून […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

६४ ‘झोपु’ योजना राबवताना स्थानिकांना विश्वासात घ्या : सपा आमदार रईस शेख यांची मागणी

मुंबई : बृहन्मुंबई महापालिकेच्या मालकीच्या भूखंडावर ६४ झोपडपट्टी पुनर्विकास योजना राबवताना समूह विकासाकडे दुर्लक्ष करण्यात आले असून सदर योजना जलदगतीने मार्गी लागण्यासाठी प्रकल्प लाभधारक तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींना विश्वासात घ्यावे अन्यथा पालिकेच्या ६४ झोपु प्रकल्प धारावी पुनर्विकास योजना बनतील, असा इशारा समाजवादी पक्षाचे आमदार व पालिकेतील माजी गटनेते रईस शेख यांनी दिला आहे. यासंदर्भात माहिती देताना […]

मुंबई ताज्या बातम्या

ई-चलन तक्रारीपैकी ५९% तक्रारी फेटाळल्या – RTI द्वारे माहिती उजेडात

मुंबई : ‘वन स्टेट वन चलन’ या डिजिटल पोर्टलच्या माध्यमातून मुंबई वाहतूक पोलीस विभागाने १ जानेवारी २०२४ ते २८ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत तब्बल ₹५५६ कोटी ६४ लाख २१ हजार ९५० इतका दंड वसूल केला आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी केलेल्या RTI अर्जावरून ही माहिती समोर आली आहे. या कालावधीत एकूण १,८१६१३ ई-चलन […]

लेख ताज्या बातम्या

अनिल माधव जोशी, आम्हाला माफ करा!

By योगेश वसंत त्रिवेदी मुंबई मराठी पत्रकार संघाचे क्रीडा पुरस्कार ज्येष्ठ क्रीडापटू पद्मश्री धनराज पिल्ले यांच्या हस्ते सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आले. सर्वच पुरस्कार सन्मानित पत्रकार बांधवांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा! बऱ्याच वर्षांपासून हे पुरस्कार देण्याचे राहून गेले होते, ते संघाचे प्रथितयश कर्णधार संदिप चव्हाण यांच्या कुशल नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या समितीने एका […]