महाराष्ट्र

धोकेबाज भाजपाच्या हातात छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र पुन्हा देऊ नका – काँग्रेस

देशाचे पंतप्रधान व भाजपाच्या खोटारडेपणाची काँग्रेसच्या दोन मुख्यमंत्री व एका उपमुख्यमंत्र्यांकडून शनिवारी प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत चांगलीच चिरफाड करण्यात आली. काँग्रेस नेत्यांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे पुढच्या आठवड्यात किमान काँग्रेस पक्ष तरी आक्रमकच प्रचार करुन खास करून भाजपचे राज्यातील नेते व अन्य नेत्यांची झोप उडवतील हे मात्र या निमित्ताने […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

काँग्रेसविरोधात खोट्या जाहिराती देणाऱ्या भाजपावर तात्काळ कारवाई करून एफआयआर दाखल करा : कांग्रेस

मुंबई: काँग्रेस पक्षाने कर्नाटक,तेलंगणा विधानसभेवेळी दिलेल्या गॅरंटींची अंमलबजावणी केली जात नाही अशा पद्धतीच्या खोट्या व जनतेची दिशाभूल करणाऱ्या जाहिराती भाजपने विविध वर्तमानपत्रात मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध केल्या असल्या तरी वास्तविक पाहता काँग्रेसने कर्नाटक व तेलंगणा राज्यात गॅरंटी लागू केलेल्या आहेत.असे असतानाही भाजपाने जाणीवपूर्वक काँग्रेसविरोधात अपप्रचार केल्याने भाजपावर तात्काळ कारवाई करून त्यांच्यावर एफआयआरही दाखल करावा,अशी मागणी केल्याचे […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

महाराष्ट्रातील खोके व धोके सरकारचे शेवटचे १५ दिवस : काँग्रेस नेते पवन खेरा यांचा घणाघात

मुंबई: महाविकास आघाडीचे सरकार पाडून सत्तेत आलेल्या असंवैधानिक शिंदे फडणवीस सरकारने अडीच वर्षात महाराष्ट्राची लूट केली असून टक्केवारी व कमीशनखोरी करुन खिसे भरण्याचे काम या सरकारने केले आहे.त्यामुळेच जनतेला धोका देणाऱ्या धोकेबाज व खोकेबाज सरकारचे शेवटचे १५ दिवस राहिले असून २३ तारखेला हे सरकार पायउतार होईल,अशी घणाघाती टीका अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या मीडिया व पब्लिसिटी […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

२४ तासाच्या आत संजय वर्मांच्या परमनंट नियुक्तीचा आदेश काढा, अन्यथा न्यायालयात याचिका दाखल करु – काँग्रेसचा इशारा

आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांना पोलीस महासंचालक पदावरून हटवून निवडणूक आयागाने संजय वर्मा यांना पोलीस संचालकपदी नियुक्त करताना काढलेल्या आदेशात तात्पुरती नियुक्ती असा उल्लेख केलेला नाही, तरीही राज्य सरकारच्या आदेशात मात्र तात्पुरती नियुक्ती असा उल्लेख का करण्यात आला? असा खडा सवाल करत यासंदर्भात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्य निवडणूक आयोगाला पत्र लिहिले असून २४ […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

जम्मू काश्मीरच्या जनतेने भाजपच्या विद्वेषी व विभाजवादी राजकारणाला हद्दपार केले : नाना पटोले 

X : @therajkaran मुंबई: जम्मू – काश्मीर विधानसभा निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले. या निवडणुकीत काँग्रेस (Congress) व नॅशनल कॉन्फरन्स (National Conference) आघाडीने बहुमत मिळवले आहे. जम्मू व काश्मीर या दोन्ही भागात इंडिया आघाडीने (INDIA alliance) मोठा विजय मिळवला आहे. छोटे पक्ष व अपक्ष यांच्या मदतीने मतविभाजनाचा भाजपचा डाव हाणून पाडत जनतेने भाजपला हद्दपार केले […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

काँग्रेसकडून माजी पोलीस आयुक्त संजय पांडे लढणार वर्सोव्यातून? मोहित कंबोज असतील भाजप उमेदवार?

X: @vivekbhavsar मुंबई: राज्याचे माजी पोलीस आयुक्त आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज फोन टॅपिंग (National Stock exchange phone tapping case) प्रकरणातील संशयित आरोपी संजय पांडे (IPS Sanjay Pandey) हे वर्सोवा मतदार संघातून विधान सभेत नशीब आजमावणार आहेत. या मतदारसंघात भाजपच्या भारती लव्हेकर या दुसऱ्यांदा निवडून आल्या असल्या तरी यंदा त्यांना मतदारसंघात प्रचंड विरोधाचा सामना करावा लागत […]

विश्लेषण ताज्या बातम्या मुंबई

कल्याण पूर्व मतदार संघावर महाविकास आघाडीतील काँग्रेससह उद्धव सेनेचा दावा 

X : @vivekbhavsar मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखावर पोलीस ठाण्यात केलेल्या गोळीबार प्रकरणी अटकेत असलेला भारतीय जनता पक्षाचा विद्यमान आमदार गणपत गायकवाड (BJP MLA Ganpat Gaikwad) याच्याविरुद्ध कल्याण पूर्व मतदार संघात प्रचंड नाराजी आहे. या नाराजीचा फायदा उचलत ही जागा भाजपकडून (BJP) खेचून आणण्यासाठी महाविकास आघाडीने (Maharashtra Vikas Aghadi) कंबर […]

महाराष्ट्र

काँग्रेस नेत्याविरोधात शिवसेना महिला आघाडी आक्रमक; काँग्रेस विरोधात जोडे मारो आंदोलन

X : @NalawadeAnant मुंबई: काँग्रेस सत्तेत येताच, लाडकी बहिण योजना बंद करण्याचे विधान करणाऱ्या कॉंग्रेस नेत्यांविरोधात शिवसेनेच्या महिला आघाडीने आज आक्रमक भूमिका घेतली. नरिमन पॉंईंट येथील पक्ष कार्यालय बाळासाहेब भवनसमोर गुरूवारी जोरदार घोषणाबाजी करत काँग्रेस नेत्यांच्या कटआऊटला जोडे मारो आंदोलन केले.  कॉंग्रेस कार्यालयावर मोर्चा नेणाऱ्या आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

वन नेशन, वन इलेक्शन लोकशाहीला घातक: संजय राऊत 

X : @NalawadeAnant मुंबई:  देशात आणि राज्यात पराभव स्पष्ट दिसत असल्यानेच वन नेशन वन इलेक्शन सारखे फंडे भाजप राबवत आहे. भविष्यात नो इलेक्शन हा त्यांचा नारा असून त्याची सुरुवात आतापासून झाल्याचे सांगत भाजपच्या अशा धोरणांमुळे देशाला धोका निर्माण होईल. त्यामुळेच वन नेशन वन इलेक्शन ही संकल्पनाच संविधान विरोधी आणि देशातील लोकशाहीला घातक आहे, अशा शब्दांत […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Mahayuti : महायुतीचे 80 टक्के जागा वाटप निश्चित;  भाजप 160 जागा लढवणार!

नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात होणार निवडणूक  नागपूर :  राज्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीसंदर्भात मोठी माहिती पुढे आलीय. नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात विधानसभा निवडणूक होणार असून त्यासाठी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीचे (महायुती) 80 टक्के जागावाटप निश्चात झाले आहे. उर्वरित जागांबाबत 3 ऑक्टोबरपर्यंत निर्णय होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली.   देशातील जम्मू-काश्मीर, हरियाणासोबतच महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक होईल अशी शक्यता […]