महाराष्ट्र ताज्या बातम्या

मूल्य साखळी विकास कार्यक्रम गतीने राबविण्यात यावा : कृषीमंत्री धनंजय मुंडे 

X: @therajkaran मुंबई: कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी राज्य पुरस्कृत एकात्मिक कापूस, सोयाबीन व इतर तेलबिया उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विकास कार्यक्रम गतीने राबविण्यात यावा, असे निर्देश आजच संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्याची माहिती कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी बुधवारी मंत्रालयात पत्रकारांशी बोलताना दिली. मंत्रालयात आज राज्य पुरस्कृत एकात्मिक कापूस, सोयाबीन व इतर तेलबिया उत्पादकता […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र राष्ट्रीय

उद्योग, शेती, ऊर्जा क्षेत्राला बळकटी देत विदर्भाचा विकास साधणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

X : @therajkaran नागपूर विदर्भातील सुरजागड (Surajagad, Vidarbha) येथे १४ हजार कोटी आणि ५ हजार कोटी रुपयांचे दोन नवीन प्रकल्प उभारण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्याचबरोबर या भागात १५०० कोटी रुपयांची गुंतवणूक असलेला आणखी एक स्टील प्रकल्प गडचिरोली (Steel project in Gadchiroli) येथे आणला जाणार आहे. विदर्भासाठी २० हजार ५०० कोटी रुपयांची गुंतवणूक (Investment in […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

लोकप्रतिनिधींना सोयाबीन-कापसाच्या भावाबाबत जाब विचारायला पाहिजे, रविकांत तुपकर संतापले

मुंबई सोयाबीन-कापसाच्या भाव मिळवून देणे ही आपण निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींची जबाबदारी आहे, असं म्हणज शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नाला वाचा फोडली. सभागृहात सोयाबीन-कापसाच्या प्रश्नावर आमदार-खासदारांनी भांडून रान उठवलं पाहिले, रस्त्यावर उतरूनही नेते मंडळी सोयाबीन-कापसाच्या भावाबद्दल दुर्लक्ष करत आहेत असा आरोप तुपकरांनी यावेळी केला. त्यांनी आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून सरकारला धारेवर धरलं आहे. तुपकरांनी […]

महाराष्ट्र

रविकांत तुपकरांची सरकारसोबतची बैठक यशस्वी

बहुतांश मागण्या मान्य सरकारने शब्द फिरवला तर नागपूरच्या अधिवेशनात इंगा दाखवू- रविकांत तुपकर  Twitter : @therajkaran मुंबई: सोयाबीन-कापूस उत्पादकांच्या न्याय हक्कासाठी रविकांत तुपकरांनी गेल्या पाच दिवसापासून अन्नत्याग आंदोलन सुरू होते. तुपकर यांनी अन्नत्याग चालू ठेवत काल मंत्रालयाचा ताबा घेण्यासाठी मुंबईच्या दिशेने आगेकूच केली व हजारो शेतकरी मुंबईत दाखल झाले, अन् जे सरकार चर्चेला तयार नव्हतं […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

वर्ल्ड बँकेकडील अर्थसहाय्यासाठी मराठवाडा – विदर्भासाठी नियम शिथिल – धनंजय मुंडे

Twitter : @NalavadeAnant मुंबई स्व. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प (स्मार्ट) अंतर्गत वर्ल्ड बँकेकडून अर्थसहाय्य प्राप्त करून देण्यासाठी जिल्हानिहाय कृषी उत्पादक कंपन्यांची संख्या (लक्ष्यांक) निश्चित करण्यात येते. मात्र आता मराठवाडा व विदर्भातील सर्व जिल्ह्यातून या कंपन्यांच्या संख्येची (लक्ष्यांकाची) अट शिथिल करण्यात यावी, असे निर्देश आज कृषिमंत्री धनंजय मुंडे (Minister Dhananjay Munde) यांनी […]

महाराष्ट्र

भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा संभाजीनगरात मंत्रिमंडळ बैठकीवर धडक मोर्चा

Twitter : @therajkaran परभणी  दुष्काळग्रस्त जनतेच्या मागण्यासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाने दि १५ सप्टेंबर रोजी, शुक्रवारी औरंगाबाद (संभाजीनगर) येथे थेट महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळ बैठकीवर धडक सत्याग्रहाचे आयोजन केले आहे. नाशिक पट्ट्यातील धरणे 85% पेक्षा जास्त भरलेली असताना दुष्काळामुळे जायकवाडी प्रकल्पात अल्प पाणी आहे. महाराष्ट्र शासन अशास्त्रीय दुष्काळ संहिता राबवीत असल्याने पीकविमा कंपन्यांच्या फायद्यासाठी महाराष्ट्र सरकार दुष्काळ घोषित करण्यास टाळाटाळ करीत आहे, […]