सरकारकडे जमा जमिनी शेतकऱ्यांना मिळणार परत
मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय महायुती सरकारचा मोठा निर्णय मुंबई : शेतसारा अथवा महसुली देणी देवू शकले नाहीत अशा शेतकऱ्यांच्या सरकारने जप्त केलेल्या जमिनी, ज्याला आकारी पड जमिनी म्हणतात त्या पुन्हा त्याच शेतकऱ्यांच्या नावावर करण्याचा अतिशय महत्वपूर्ण व मोठा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने गुरूवारी राज्य मंत्रिमंडळाने घेतला. या निर्णयामुळे राज्यातील तब्बल ९६३ शेतकऱ्यांना […]