ताज्या बातम्या महाराष्ट्र

शिंदे सरकारकडून अर्थसंकल्पात शेतकरी , महिला , युवावर्गासाठी विविध मोठ्या घोषणा !

मुंबई : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी राज्याचा अर्थसंकल्प (Maharashtra Budget) संत तुकारामांच्या (Saint Tukaram) अभंगानं सादर केला . या अर्थसंकल्पात त्यांनी बळीराज्यासाठी विविध घोषणा केल्या . गेल्यावर्षी कापूस आणि सोयाबीनला अपेक्षित भाव न मिळाल्यामुळे त्रस्त असणाऱ्या बळिराजासाठी प्रति हेक्टरी ५ हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे . यासाठी आता कापूस […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

शेतकऱ्यांची अस्तित्वासाठी रविकांत तुपकरांचा एल्गार ; लोकसभेच्या रिंगणात अपक्ष निवडणूक लढवणार

मुंबई :शेतकरी नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar)गोरगरीब,शेतकरी, कष्टकरी, शेतमजुरांसाठी बुलढाणा लोकसभेच्या (Buldhana LokSabha) रिंगणात अपक्ष निवडणूक लढवणार आहेत . येत्या २ एप्रिल रोजी ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. सातगावमध्ये त्यांनी निर्धार मेळाव्यात याची घोषणा केली होती. रविकांत तुपकर यांनी लोकाग्रहास्तव लोकसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली असल्याचं त्यांनी म्हटले आहे. लोकसभा निवडणुकीत शेतकऱ्यांचा आम्हाला […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र राष्ट्रीय

आज देशभरात ग्रामीण भारत बंद व औद्योगिक संपाची हाक

मुंबई संयुक्त किसान मोर्चा व संयुक्त कामगार कृती समितीच्या वतीने आज देशभरात ग्रामीण भारत बंद व औद्योगिक संपाची हाक देण्यात आलेली आहे. शेतकरी, कामगार व श्रमिकांच्या मागण्यांसाठी होत असलेल्या आंदोलनामध्ये राज्यात किसान सभेच्या नेतृत्वाखाली विविध शेतकरी व कामगार संघटनांच्या माध्यमातून महाराष्ट्रभर आंदोलने होत आहेत. हिंद मजदूर सभेचे राष्ट्रीय सरचिटणीस हरभजन सिंग सिद्धू यांच्या आव्हानानुसार महाराष्ट्रातील […]

ताज्या बातम्या राष्ट्रीय

Farmer Protest : शंभू बॉर्डरवर मोठा राडा, शेतकऱ्यांविरोधात पोलिसांकडून अश्रूधुराच्या नळकांड्याचा वापर

नवी दिल्ली पंजाबमधील शेतकरी दिल्लीकडे कूच करण्यासाठी अंबालाच्या शंभू सीमेवर पोहोचले आहेत. येथे आंदोलक शेतकऱ्यांनी पोलिसांनी लावलेले बॅरिकेड्स तोडण्याचा प्रयत्न केला. शेतकऱ्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. पोलिसांनी ड्रोनचा वापर करून आकाशातून अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शंभू सीमेवर सध्या परिस्थिती गंभीर आहे. पोलिसांनी अनेक शेतकऱ्यांना ताब्यातही घेतलं आहे. पोलीस शेतकऱ्यांना रोखण्याचा […]

ताज्या बातम्या राष्ट्रीय

Farmers Protest : 18,000 सुरक्षा दल, ड्रोनवरुन पाळत, शेतकऱ्यांना दिल्लीकडे रोखण्यासाठी सरकारची सुरक्षा योजना

नवी दिल्ली पंजाबच्या फतेहगड साहिबवरुन ट्रक आणि ट्र्रॅक्टरवरुन शेतकरी आज नवी दिल्लीच्या दिशेने रवाना झाले आहेत. सोमवारी १२ फेब्रुवारीच्या रात्री चंदीगडमध्ये साडेपाच तास चाललेल्या बैठकीत शेतकरी नेते आणि केंद्रीय मंत्री यांच्यात किमान आधारभूत किंमत हमी कायदा आणि कर्जमाफीवर एकमत होऊ शकले नाही. यानंतर किसान मजदूर मोर्चाचे निमंत्रक सर्वनसिंह पंढेर यांनी दिल्ली मोर्चाची घोषणा केली. शेतकरी […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

व्हॉट्सअॅपवर कमेंट करून सोयाबीनचे भाव वाढणार नाही, तुपकरांनी केली कानउघडणी

मुंबई सोयाबीन-कापूस उत्पादनासारख्या शेतकऱ्यांच्या विविध विषयांसाठी लढणारे स्वाभिमानी संघटनेचे नेते रवीकांत तुपकर यांनी शेतकरी बांधवांची कानउघडणी केली आहे. एकाच्या प्रयत्नातून शेतकऱ्यांना न्याय मिळणार नाही, तर यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची आवश्यकता आहे. कांदा निर्यातबंदीमुळे शेतकऱ्यांच्या नाकी नऊ आले आहे. अनेक शेतकऱ्यांनी तर कांदा कवडीमोल भावात विकला. दुसरीकडे दुधाचे दर वाढावे यासाठी अनेक शेतकऱ्यांनी आंदोलन केलं. मात्र […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

आजीचा आशीर्वाद अन् भाकरी-चटणीचं गाठोड, सर्व शब्दांच्या पलीकडले; अमोल कोल्हेंचा भारावून टाकणारा अनुभव

पुणे शेतकरी आक्रोश मोर्चानिमित्ताने खासदार अमोल कोल्हे सध्या गावागावांमध्ये फिरत आहेत. महाविकास आघाडीचा हा मोर्चा शिवनेरीपासून सुरू झाला आहे. कांदा निर्यात बंदी, दुधाचे कोसळलेले दर यासाठी हा शेतकरी आक्रोश मोर्चा काढल्याचं अमोल कोल्हे यांनी सांगितलं. शिरूरमध्ये जात असताना जातेगाव येथे एका वृद्ध आजीने खासदार अमोल कोल्हे यांच्या चेहऱ्यावरुन हात फिरवला आणि भाकरीचा तुकडा-चटणी भरवलं त्यांचं […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

स्वाभिमानी शेतकरी संघटना लोकसभेच्या 6 जागा लढवणार!

कोल्हापूर भाजपने पक्ष फोडले आणि महाविकास आघाडीने शेतकऱ्यांविरोधात निर्णय घेतल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटना आगामी लोकसभा निवडणुकीत 6 जागा लढवणार असल्याची माहिती समोर आली आहे. स्वत: राजू शेट्टी यांनी माध्यमाशी बोलताना याची माहिती दिली. गेल्या काही काळात काही मतदारसंघाकडे लक्ष केंद्रीय केलं असून या जागांवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांचा जम बसला आहे. महाराष्ट्रभरात उमेदवार देणं आर्थिकदृष्ट्या […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

लोकप्रतिनिधींना सोयाबीन-कापसाच्या भावाबाबत जाब विचारायला पाहिजे, रविकांत तुपकर संतापले

मुंबई सोयाबीन-कापसाच्या भाव मिळवून देणे ही आपण निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींची जबाबदारी आहे, असं म्हणज शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नाला वाचा फोडली. सभागृहात सोयाबीन-कापसाच्या प्रश्नावर आमदार-खासदारांनी भांडून रान उठवलं पाहिले, रस्त्यावर उतरूनही नेते मंडळी सोयाबीन-कापसाच्या भावाबद्दल दुर्लक्ष करत आहेत असा आरोप तुपकरांनी यावेळी केला. त्यांनी आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून सरकारला धारेवर धरलं आहे. तुपकरांनी […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

निरगुडे मागासवर्गीय आयोग असताना शिंदे आयोगाची गरजच काय? नाना पटोलेंचा सवाल

नागपूर नागपूरच्या हिवाळी अधिवेशानाकडे राज्यातील शेतकरी मोठी आशा लावून बसला आहे. वर्षभर सातत्याने नुकसानच होत असल्याने शेतकरी हतबल झाला आहे. भाजपा सरकारच्या शेतकरी विरोधी मानसिकतेमुळे दररोज 14 आत्महत्या होत आहेत. सरकार आजतरी शेतकऱ्यांना भरीव मदत जाहीर करेल अशी अपेक्षा होती परंतु सरकारने आज चर्चेला उत्तर दिले नाही. मुख्यमंत्री शुक्रवारी निवेदन करतील असे सांगण्यात आले. मदतीची […]