Delegation of Konkan mango farmers meeting Uddhav Thackeray at Matoshree महाराष्ट्र ताज्या बातम्या

हेक्टरी २२ हजारांची मदत म्हणजे आंबा उत्पादकांची चेष्टा; १५ मे रोजी वर्षावर धडक मोर्चा — उद्धव ठाकरे

मुंबई : गेल्या दोन महिन्यांपासून कोकणातील आंबा आणि काजू उत्पादक शेतकरी मदतीसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करत असताना राज्य सरकारने हेक्टरी केवळ २२ हजार रुपयांची मदत जाहीर करून आंबा उत्पादक शेतकऱ्यांची चेष्टा केली आहे, अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. १५ मे रोजी गिरगाव चौपाटी येथून मुख्यमंत्री यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानावर धडक मोर्चा काढून सरकारला […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Farmers protest: शेतकऱ्यांविरोधी धोरणांविरुद्ध संघर्ष तीव्र करणार; देशव्यापी आंदोलन जाहीर

अखिल भारतीय किसान सभेच्या राष्ट्रीय परिषदेत ठराव नागपूर: केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या शेतकऱ्यांविरोधी धोरणांविरोधात संघर्ष अधिक तीव्र करण्याचा ठराव अखिल भारतीय किसान सभा (AIKS) च्या राष्ट्रीय परिषदेत घेण्यात आला. ही परिषद ३ व ४ जानेवारी २०२६ रोजी नागपूर येथे पार पडली. या परिषदेला AIKS चे अध्यक्ष राजन क्षीरसागर यांनी अध्यक्षस्थान भूषविले. देशातील २२ राज्यांतील ६५ […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

किसान काँग्रेसकडून काळी दिवाळी; ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

By Santosh Kadu Patil पालघर – राज्यातील शेतकऱ्यांच्या हालअपेष्टांकडे सरकारचे दुर्लक्ष होत असल्याच्या निषेधार्थ किसान काँग्रेसकडून पालघर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काळी दिवाळी साजरी करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयाला काळा नारळ देऊन निषेध नोंदवण्यात आला. किसान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पराग पष्टे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले. मराठवाडा, विदर्भ आणि खानदेश भागातील शेतकरी अतिवृष्टी, हमीभावाच्या अभावामुळे अडचणीत सापडला आहे. […]

महाराष्ट्र अन्य बातम्या

राजधानी काय भाजपच्या मालकीची आहे काय? : संजय राऊत

X: @therajkaran मुंबई: देशात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या (Farmers’ protest) पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मोदी सरकारवर (Modi Sarkar) निशाणा साधला आहे. याबाबत बोलताना ते म्हणाले, नरेश टिकेत यांच्या नेतृत्वाखाली 2020 साली शेतकऱ्यांचे जेव्हा आंदोलन झाले होते, तेव्हा 720 साली शेतकऱ्यांना मृत्यू पत्करावा लागला, कालच्या आंदोलनामध्ये चार शेतकरी मृत्यू पावले, आता […]

ताज्या बातम्या राष्ट्रीय

Farmers Protest : 18,000 सुरक्षा दल, ड्रोनवरुन पाळत, शेतकऱ्यांना दिल्लीकडे रोखण्यासाठी सरकारची सुरक्षा योजना

नवी दिल्ली पंजाबच्या फतेहगड साहिबवरुन ट्रक आणि ट्र्रॅक्टरवरुन शेतकरी आज नवी दिल्लीच्या दिशेने रवाना झाले आहेत. सोमवारी १२ फेब्रुवारीच्या रात्री चंदीगडमध्ये साडेपाच तास चाललेल्या बैठकीत शेतकरी नेते आणि केंद्रीय मंत्री यांच्यात किमान आधारभूत किंमत हमी कायदा आणि कर्जमाफीवर एकमत होऊ शकले नाही. यानंतर किसान मजदूर मोर्चाचे निमंत्रक सर्वनसिंह पंढेर यांनी दिल्ली मोर्चाची घोषणा केली. शेतकरी […]

महाराष्ट्र

रविकांत तुपकरांची सरकारसोबतची बैठक यशस्वी

बहुतांश मागण्या मान्य सरकारने शब्द फिरवला तर नागपूरच्या अधिवेशनात इंगा दाखवू- रविकांत तुपकर  Twitter : @therajkaran मुंबई: सोयाबीन-कापूस उत्पादकांच्या न्याय हक्कासाठी रविकांत तुपकरांनी गेल्या पाच दिवसापासून अन्नत्याग आंदोलन सुरू होते. तुपकर यांनी अन्नत्याग चालू ठेवत काल मंत्रालयाचा ताबा घेण्यासाठी मुंबईच्या दिशेने आगेकूच केली व हजारो शेतकरी मुंबईत दाखल झाले, अन् जे सरकार चर्चेला तयार नव्हतं […]

राष्ट्रीय

संयुक्त किसान मोर्चातर्फे मुंबईत राज्यस्तरीय अधिवेशन 

Twitter : @milindmane70 मुंबई संयुक्त किसान मोर्चाच्या महाराष्ट्र राज्य शाखेच्या स्थापना संमेलनाच्या निमित्ताने शेतीवर अवलंबून असणारे सर्व घटक  शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, शेतीत राबणाऱ्या महिला, आदिवासी, मच्छिमार, या सर्वांच्या प्रश्नांवर विस्तृत मांडणी करणारा, त्यासंबंधी प्रमुख मागण्या अधोरेखित करणारा आणि येत्या काळातील जोरदार राज्यव्यापी कृती कार्यक्रम देणारा एक जाहीरनामा घोषित केला जाणार आहे. त्या आधारे महाराष्ट्रातील शेतकरी […]