महाराष्ट्र ताज्या बातम्या

Sharad Pawar : मी यापुढे निवडणुकीत कधीच उतरणार नाही : शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं

X: @therajkaran गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) माढ्यातून निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चाना जोर आला होता. याबाबत स्वतः शरद पवार यांनीच याबाबत स्पष्टीकरण दिल आहे. ते म्हणाले, आपण माढा मतदारसंघातून निवडणूक लढवणार (Madha Lok Sabha Constituency) नाही. तसेच मी यापुढे कधीच निवडणूक लढवणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट सांगितलं […]

महाराष्ट्र

Raver Lok Sabha : बारामतीप्रमाणेच रावेरलाही नणंद-भावजय सामना रंगणार!

X: @therajkaran आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून (BJP) जाहीर करण्यात आलेल्या यादीत रावेर मतदारसंघातून (Raver Lok Sabha) विद्यमान खासदार रक्षा खडसे (Raksha Khadse) यांना उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. त्यांच्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (Sharad Pawar) पक्षाकडून सासरे एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना उमेदवारी देण्याची तयारी करण्यात आली. मात्र, त्यांची तब्येत ठीक नसल्याने त्यांची कन्या आणि रक्षा खडसे यांच्या […]

महाराष्ट्र

आघाडीची बैठक गुरुवारी घ्या : प्रकाश आंबेडकर

मुंबई: महाविकास आघाडीच्या (MVA) घटक पक्षांच्या नेत्यांची उद्या मंगळवारी होणारी बैठक २८ फेब्रुवारीला घ्यावी, अशी विनंती वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी सोमवारी येथे केली. महाविकास आघाडीने लोकसभेच्या जागावाटपाची (Seat sharing meeting of Maha Vikas Aghadi) चर्चा करण्यासाठी २७ फेब्रुवारीला बैठक आयोजित केली आहे. या बैठकीला उपस्थित राहण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

‘अमोल डरने की बात नही…’; जयंत पाटलांचा अजित पवारांना टोला

X : @therajkaran मुंबई आजपासून शिर्डी येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या दोन दिवसीय शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. यावेळी जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केलं. यावेळी ते म्हणाले, गेल्या शिबीरात अनेक दिग्गज होते. ते निघून गेल्यानंतर मागच्या फळीत बसलेल्यांना पुढे बसण्याची संधी मिळाली. त्यामुळे तुम्हा सर्वांचं प्रमोशन झालं असून मी सर्वांना शुभेच्छा देतो. घराघरात […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

‘दिग्गज निघून गेल्यानं तुमचं प्रमोशन झालं’; जयंत पाटलांचा अजित पवार गटाला टोला

मुंबई आजपासून शिर्डी येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या दोन दिवसीय शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. यावेळी जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केलं. यावेळी ते म्हणाले, गेल्या शिबीरात अनेक दिग्गज होते. ते निघून गेल्यानंतर मागच्या फळीत बसलेल्यांना पुढे बसण्याची संधी मिळाली. त्यामुळे तुम्हा सर्वांचं प्रमोशन झालं असून मी सर्वांना शुभेच्छा देतो. नेत्यांनी पक्ष सोडल्यामुळे तुम्हाला […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

तर गृहमंत्र्यांचा दरारा दिसायला हवा होता : जयंत पाटील

X : @NalavadeAnant नागपूर राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण प्रचंड वाढले असून कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीत महाराष्ट्र बिहारच्या देखील मागे पडला आहे. उपराजधानी नागपुरातही तीच परिस्थिती आहे. त्यामूळे फडतूस नाही, काडतूस आहे म्हणणाऱ्या गृहमंत्र्यांचाही दरारा नाही, अशा कठोर शब्दात शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व ज्येष्ठ आमदार जयंत पाटील (NCP leader Jayant Patil) यांनी बुधवारी […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

‘रामावर एवढं प्रेम असेल तर सीतामाईचं संरक्षण करा’, जयंत पाटलांचा हल्लाबोल

नागपूर आज हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विरोधकांनी सभागृहात सरकारला धारेवर धरलं. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यासह जयंत पाटील यांनीही प्रश्नांची सरबत्ती केली. गेल्या काही दिवसात राज्यात बलात्काराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. आपलं राज्य चौथ्या क्रमांकावर आहे. महिलांची सुरक्षा धोक्यात आली असून देशात भारतात पहिल्यांदाच राम अवतरत आहे की काय असं वातावरण आहे. रामावर एवढं प्रेम […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

बीड हिंसाचाराची एसआयटीमार्फत चौकशी; गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

X: @therajkaran बीड जिल्ह्यात ३० ऑक्टोबर रोजी मराठा आरक्षणासाठी काढलेल्या मोर्चानंतर झालेल्या हिंसाचाराची एस्.आय्.टी चौकशी करण्याची घोषणा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केली. हे प्रकरण गांभीर्याने घेतले असून आरोपी कोणत्याही राजकीय पक्षातील असोत, कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.    या हिंसाचारात राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) सदस्य संदीप क्षीरसागर यांचे घर जमावाने जाळले […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

पीक विमा कंपन्यांचा कोट्यवधीचा फायदा; यात कोणाला हिस्सा मिळाला? – विजय वडेट्टीवार यांचा सवाल

X: @therajkaran महाराष्ट्रातील शेतक-यांवर अस्मानी सोबत सुलतानी संकटही घोंघावत आहे. पंधराशे शेतकरी आत्महत्या या सरकार काळात झाल्या. दररोज सात शेतकरी आत्महत्या करत असून त्यामध्ये तीन मराठवाड्यात होत आहेत. एक रुपयात विमा योजना असे जाहीर केले. मात्र, लाभ विमा कंपन्यांचा झाला. आठ हजार कोटी रुपये सरकारने विमा कंपन्याना दिले. मात्र, कंपन्या शेतक-यांशी मूजोरपणे वागतात. पैसे घेतल्याशिवाय […]

महाराष्ट्र

ट्रिपल नव्हे तर ट्रबल इंजिन सरकार : प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील

X: @NalavadeAnant नागपूर: विधानसभेत राज्यातील शेतकऱ्यांचा मुद्दा आज प्रचंड गाजला. शेतकऱ्यांच्या प्रश्नावरील चर्चेदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (NCP leader Jayant Patil) यांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले. जयंत पाटील म्हणाले की, शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करणे आणि मोठ्या इव्हेंटमध्ये गुंतून राहणं हा गेल्या तीन चार महिन्यांपासूनचा राज्य सरकारचा कार्यक्रम सुरू आहे. सरकारला आणखी एक इंजिन जोडल्याने […]