ताज्या बातम्या महाराष्ट्र

इंडिया आघाडीच्या बैठकीतून ‘भाजप चलो जाव’ चा नारा

Twitter : @NalavadeAnant मुंबई भाजपच्या अत्याचारी सरकारविरोधात देशभरातील विविध राजकीय पक्षांनी इंडिया आघाडीच्या नावाखाली वज्रमुठ बांधलेली असून इंडिया आघाडीची तिसरी बैठक मुंबईत येत्या ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर अशी दोन दिवस होणार आहे. ३१ ऑगस्टला इंडिया आघाडीच्या लोगोचे अनावरणही केले जाईल. महात्मा गांधी यांनी ब्रिटिश सत्तेला मुंबईतूनच ‘चलो जाव’ चा नारा दिला होता. त्यानुसार मोदी […]

मुंबई

शिंदेंना हटवण्यासाठी ननावरे आत्महत्येचे विरोधकांच्या हाती कोलीत? मंत्री शंभुराज देसाईसह आमदार डॉ बालाजी किणीकर गोत्यात?

Twitter : @vivekbhavsar मुंबई अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या अन्य आठ बाहुबली नेत्यांनी शिंदे – फडणवीस सरकारमध्ये मंत्रिमंडळात प्रवेश केल्यापासून, एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्रीपदाची खुर्ची अस्थिर असल्याची चर्चा सुरु झालेली आहे. आमदार अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्षांचा निर्णयही अद्याप यायचा आहे. त्यातच आता शिंदे गटातील आमदार, मंत्र्यांची कृत्यही एकनाथ शिंदेना पायउतार करण्यासाठी कारणीभूत ठरण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. उल्हासनगरमधील […]

विश्लेषण

सुनील तटकरेंची लोकसभा निवडणुकीतून माघार ?

Twitter : @milindmane70 मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर शरद पवार व अजित पवार हे दोन्ही गट लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागले असून अजित पवार गटातील दहा मंत्र्यांना राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष असलेल्या सुनील तटकरे यांनी त्यांच्या कन्येसाठी कोकणातील पालघर , ठाणे , रायगड व रत्नागिरी या चार जिल्ह्यातील आठ लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी घेतली आहे. […]

महाराष्ट्र

आता खोक्यांच्या आरोपातून मुक्त झालो : मंत्री गुलाबराव पाटील

Twitter : @NalavadeAnant मुंबई आता आम्ही सत्तेत तीन भागीदार झालो आहोत. बरे झाले राष्ट्रवादी सोबत आली, यामुळे आता आम्ही ५० खोक्यांच्या आरोपातून मुक्त झालो आहोत. सध्या आम्ही एकत्र आहोत. मात्र पुढे काय होईल सांगता येत नाही, असे राजकीय अनिश्चितता वर्तविणारे विधान राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी बुधवारी नंदुरबार येथे खाजगीत बोलताना केले. नंदुरबार […]

विश्लेषण

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाचा ‘माधव’ तर पवारांचा ‘मराठा माळी बहुजन’ फॉर्मुला!

Twitter : @manemilind70 मुंबई काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना, शिंदे गट, वंचित बहुजन आघाडी व मनसे, छत्रपती संभाजी राजे यांचा स्वराज्य पक्ष तर राजू शेट्टी यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना, चंद्रशेखर राव यांचा बी.आर.एस पक्ष, केजरीवालांचा आम आदमी पक्ष यासह सर्वच पक्षांनी आपली मोर्चेबांधणी सुरू केली […]

विश्लेषण महाराष्ट्र

राष्ट्रवादीच्या नवाबांसाठी अजित पवारच (म)मालिक?

@vivekbhavsar मुंबई मनी लॉन्ड्रीग आणि मुंबई बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी दाऊद इब्राहिम याच्याशी असलेल्या कथित संबंधामुळे सक्तवसुली संचालनालयाच्या कोठडीत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री नवाब मलिक यांना सर्वोच्च न्यायालयाने दोन महिन्यांचा अंतरिम जामीन मंजूर केला आहे. मलिक यांना जणू काही आरोपमुक्त केले आहे, अशा अविर्भावात असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने नवाब मलिक कोणत्या गटात जाणार यावर दावे – […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा करत असताना खरंच स्वातंत्र्य उरलं आहे का? असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रतोद तथा नेते जितेंद्र आव्हाड (NCP MLA Dr Jitendra Awhad) यांनी उपस्थित केला आहे. याला सध्या देशांमध्ये आणि महाराष्ट्रात असलेली राजकीय परिस्थिति आणि सरकार […]