ताज्या बातम्या महाराष्ट्र

अजित पवारांनाही पराभवाची चाहूल – अतुल लोंढे

मुंबईभारतीय जनता पक्षाचे (BJP) सरकार ४ जूनला पुन्हा सत्तेत येणार नाही, हे स्पष्ट झालेले आहे. अब की बार ४०० पार, च्या कितीही गप्पा मारल्या तरी देशात तशी परिस्थिती नाही. लोकसभा निवडणुकीतील (Lok Sabha elections) पराभव दिसत असल्याने भाजपाच्या सहकारी पक्षांमध्येही चलबचल वाढू लागली आहे. कारण ४ जूनला एनडीएचा (NDA) पराभव होऊन इंडिया आघाडीचेच (INDIA alliance) […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

पक्ष देईल ती जबाबदारी पार पाडेल : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच स्पष्टीकरण

X: @therajkaran मुंबई: भाजपाकडून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना (Rahul Narwekar on BJP) लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची तयारी सुरू आहे. नार्वेकर त्याप्रमाणे कामाला देखील लागलेले आहेत. तरीही याबाबत नार्वेकर यांनी आपली बाजू मांडली आहे. जागावाटपाचा निर्णय हा पूर्णतः पक्षश्रेष्ठींकडून घेण्यात येईल. मला पक्षाने याआधीच खूप काही दिल्याने मी अत्यंत समाधानी आहे. पक्षाकडून मोठ्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या […]

ताज्या बातम्या राष्ट्रीय

नितीश कुमार भाजपसोबत? बिहारमध्ये NDA सरकार स्थापनेचा हा आहे फॉर्म्युला

नवी दिल्ली बिहारमध्ये राजकीय घडामोडी वाढतच चालल्या आहेत. जेडीयू आणि भाजपमध्ये डील झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सूत्रांवर विश्वास ठेवायचा झाल्यास, नितीशकुमार आणि भाजपमध्ये फॉर्म्युला ठरला आहे. जेडीयू आणि भाजप एकत्र आल्यास नितीशकुमार बिहारचे मुख्यमंत्री राहतील, असे सूत्रांचे म्हणणे आहे. याआधी भाजपला मुख्यमंत्रीपद स्वत:कडे ठेवायचे होते. परंतू आता भाजप-जेडीयू युतीमध्ये नितीश कुमार यांची जेडीयू […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

..तर आम्हालाही उध्दव ठाकरेंच्या आजारावर बोलावे लागेल – सुनील तटकरे

Twitter : @NalavadeAnant मुंबई उपमुख्यमंत्री व आमचे नेते अजित पवार यांना गेले काही दिवस डेंग्यूची लागण झाली होती, हि वस्तुस्थिती आम्ही अनेक वेळा पत्रकारांसमोर मांडली. तरी शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे नेते खा. संजय राऊत हे अजित पवारांच्या आजाराबद्दल संभ्रमाची वक्तव्य करीत आहेत. त्यामूळे आता त्यांनी आपली वक्तव्य थांबवली नाही, तर मग आम्हालाही कोविड काळात उध्दव […]

विश्लेषण ताज्या बातम्या

“राजमल”वरचा छापा पवारांची रसद तोडण्यासाठी?

Twitter: @therajkaran मुंबई  सोन्याच्या व्यापारासाठी प्रसिद्द असलेल्या जळगावात राष्ट्रवादीचे माजी खासदार ईश्वरलाल जैन यांच्या मालकीच्या राजमल लखीचंद ज्वेलर्सवर सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीनं केलेल्या छापेमारीनं (Raid by ED on Rajmal Lakhichand Jewelers)एकच खळबळ उडाली आहे. जैन हे राष्ट्रवादी काँग्रेसचे बरीच वर्षे खजीनदार होते. त्यामुळे ईडीच्या या कारवाईमागे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसवर राजकीय दबाव (Political pressure on Sharad […]