राष्ट्रीय ताज्या बातम्या

दहशतवादाचा चेहरा बदलला, पण आता भारतही बदलला — काँग्रेसच्या दुर्बलतेवर मोदींचा प्रतिआघात

व्हाईट-कॉलर जिहाद’पासून लाल किल्ल्याच्या कटापर्यंत — भारत आता केवळ बचाव करत नाही, प्रत्युत्तर देतो. नवी दिल्ली: भारतावरील दहशतवादी धोक्याचे स्वरूप बदलले आहे—रस्त्यावरचा अतिरेकीच नव्हे, तर “व्हाईट-कॉलर” नेटवर्क, एन्क्रिप्टेड चॅट्स आणि सायबर सावल्यांतून चालणारी यंत्रणा. या पार्श्वभूमीवर गेल्या दोन दशकांच्या राजकीय प्रतिसादांची तूलना केली तर चित्र स्पष्ट दिसते: काँग्रेसच्या काळातील तुष्टीकरण, शिथिल तपास यंत्रणा आणि दिशाभूल […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

जेथे तेथे ‘गंगोपाध्याय’ बसवून मोदी-शहांनी न्यायव्यवस्थेचा निकाल लावलाय ; ठाकरेंचा हल्लाबोल

X: @therajkaran मुंबई: शिवसेना ठाकरे गटाचे (Thackray) मुखपत्र असलेल्या सामना (Saamana) मधून पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्यावर न्यायव्यवस्थेवरून जोरदार निशाणा साधण्यात आला आहे. या सरकारने देशातील न्यायालये राजकीय घोडेबाजारात उभे करून संवैधानिक घोटाळा केल्याचा आरोप त्यांच्यावर केला आहे. तसेच काही दिवसापूर्वी कोलकता उच्च न्यायालयाचे न्यायाधीश अभिजित गंगोपाध्याय […]

महाराष्ट्र अन्य बातम्या

राजधानी काय भाजपच्या मालकीची आहे काय? : संजय राऊत

X: @therajkaran मुंबई: देशात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या (Farmers’ protest) पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मोदी सरकारवर (Modi Sarkar) निशाणा साधला आहे. याबाबत बोलताना ते म्हणाले, नरेश टिकेत यांच्या नेतृत्वाखाली 2020 साली शेतकऱ्यांचे जेव्हा आंदोलन झाले होते, तेव्हा 720 साली शेतकऱ्यांना मृत्यू पत्करावा लागला, कालच्या आंदोलनामध्ये चार शेतकरी मृत्यू पावले, आता […]