मराठा आंदोलन हिंसक झाले तर कोण जबाबदार? पाटलांना उच्च न्यायालयाचे निर्देश
मुंबई राज्य सरकारच्या मराठा आरक्षण विधेयकाला मनोज जरांगे पाटील यांनी विरोध दर्शविला असून आम्हाला स्वतंत्र आरक्षण नको ही भूमिका मांडली. यानंतर जरांगे पाटील यांचं उपोषण सुरू असून सगेसोयरे कायद्याच्या अंमलबजावणीसाठी २४ फेब्रुवारीपासून मोठं आंदोलन सुरू करणार आहेत. या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयाने कडक भूमिका अवलंबली आहे. मराठा आंदोलन समिती प्रस्तावित आंदोलन कसं करणार आहे? आंदोलन हिंसक […]









