परभणी प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी आयोगांच्या अहवालाकडे लक्ष द्यावे – ॲड. प्रकाश आंबेडकर
मुंबई: परभणी प्रकरणी महिला आयोग, एससी, एसटी आयोग, आणि मानवाधिकार आयोग यांचा अहवाल आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष देऊन, संबंधित अधिकार्यांनी योग्य माहिती दिली का, याची चौकशी करावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. “देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात केलेल्या वक्तव्यात तथ्य आहे. त्यांनी माझ्या विनंतीनुसार 14-15 वर्षांच्या मुलींना सोडण्याची, […]