ताज्या बातम्या राष्ट्रीय

भाजपमध्ये जाण्याचा कमलनाथांचा प्लान रद्द, राहुल गांधींशी चर्चेनंतर निर्णय बदलला; सुपूत्र नकुलनाथांचं काय?

भोपाळ मध्य प्रदेशातून सध्या मोठी बातमी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, माजी मुख्यमंत्री कमलनाथ भाजपमध्ये जाणार नसल्याचं सांगितलं जात आहे. मात्र त्यांचा खासदार मुलगा नकुलनाथ आणि काही आमदार भाजपमध्ये जाण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींशी चर्चा केल्यानंतर कमलनाथ यांनी पक्षातच राहण्याचा निर्णय घेतला आहे. प्रदेश काँग्रेस अध्यक्ष जीतू पटवारी, माजी मंत्री सज्जर सिंह […]

ताज्या बातम्या राष्ट्रीय

लोकसभा निवडणुकीपूर्वी मध्य प्रदेशात ऑपरेशन कमल? कमलनाथ-नकुलनाथ यांच्या जोडीसह ‘या’ आमदारांवर भाजपची नजर!

भोपाळ लोकसभा निवडणूक २०२४ च्या आधी मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते कमलनाथ आपला सुपूत्र नकुलनाथ यांच्यासह भाजपमध्ये सामील होण्याची चर्चा सुरू झाली आहे. सध्या कमलनाथ हे नकुलनाथ यांच्यासह दिल्लीला पोहोचले आहेत. यादरम्यान मध्य प्रदेशात ऑपरेशन लोटस सक्रिय असल्याचं दिसून येत आहे. यादरम्यान काँग्रेसचे पक्षश्रेष्ठी अलर्ट झाले आहेत. काँग्रेसच्या आमदारांना रोखण्यासाठी पक्ष संघटनेकडून प्रयत्न […]

ताज्या बातम्या राष्ट्रीय

भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान राहुल गांधींच्या गाडीवर हल्ला?

पाटना बिहारमधून मोठी बातमी समोर आली आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला आहे. त्याच्या वाहनाच्या काचाही फुटल्या आहेत. राहुल गांधी बिहारमध्ये भारत जोडो न्याय यात्रेवर आहेत. यादरम्यान बुधवारी राहुल गांधींची यात्रा बिहार-पश्चिम बंगाल सीमेवरुन जात होती. काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी राहुल गांधींच्या कारची काच फोडल्याचा दावा केला असून […]

ताज्या बातम्या राष्ट्रीय

राहुल गांधींना गुवाहाटीतील शहरात जाण्यास मज्जाव; काँग्रेस कार्यकर्त्यांनी पोलिसांनी लावलेले बॅरिकेट्स तोडले

शिलाँग राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा मंगळवारी गुवाहाटी येथे पोहोचली. यावर काँग्रेसला रोखण्यासाठी पोलिसांनी रस्ता अडवला होता. यानंतर संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी पोलिसांनी लावलेले बॅरिकेट्स तोडल्याचा आरोप केला जात आहे. या घटनेनंतर आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा म्हणाले, अशी वागणूक आसामी संस्कृतीचा भाग नाही. याप्रकरणात राहुल गांधी यांच्याविरोधात एफआयआर नोंदवण्याची सूचना आसाम पोलिसांच्या डीजीपींना […]

ताज्या बातम्या राष्ट्रीय

‘मोंदींच्या परवानगी शिवाय मंदिरात जाता येणार नाही का?’ राहुल गांधींना मंदिरात जाण्यापासून रोखलं, काँग्रेसचा संताप

आसाम भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान राहुल गांधी आसाममध्ये आहेत. यावेळी येथील एका मंदिरात जाण्यापासून त्यांना रोखण्यात आलं. राहुल गांधींच्या नेतृत्वातील भारत जोडो न्याय यात्रा आसाममधील नागांव जिल्ह्यात पोहोचली आहे. येथे बताद्रवा थान भागात वैष्णव संत श्रीमंत शंकरदेव यांचं जन्मस्थळ आहे. राहुल गांधींना आज शंकरदेव मंदिरात जायचं होतं. मात्र त्यांना मंदिरात जाण्यापासून रोखण्यात आलं, याशिवाय भाजपच्या […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

राहुल गांधींच्या न्याय यात्रेत सामील होणार प्रकाश आंबेडकर? काँग्रेसच्या समोर ठेवली ही अट

मुंबई पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या १० वर्षांच्या शासनाला ‘अन्याय काळ’ म्हणत काँग्रेसने मणिपूरच्या थौबल जिल्ह्यापासून ६६ दिवसीय भारत जोडो न्याय यात्रेला सुरुवात केली. ही यात्रा १५ राज्यातून ६७१३ किमी प्रवास करणार असून २० मार्च रोजी मुंबईत सांगता होईल. या यात्रेत सामील होण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनाही निमंत्रण दिलं आहे. आता ते या […]

ताज्या बातम्या राष्ट्रीय

मणिपूरमध्ये राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेचं भव्य स्वागत

राहुल गांधींच्या भारत जोडो यात्राचा आज दुसरा दिवस आहे. राहुल गांधींनी मणिपूरच्या इंफाल पश्चिमेपासून प्रवासाला सुरुवात केली आहे. मणिपूरमध्ये स्थानिकांनी राहुल गांधींचं भव्य स्वागत केलं. यादरम्यान कलाकारांनी मणिपूरचं पारंपरिक नृत्य सादर केलं, यावेळी मोठ्या संख्येने काँग्रेस समर्थक घोषणाबाजी करीत होते. २०२४ च्या निवडणुकीपूर्वी राहुल गांधी भारत जोडो न्याय यात्राची घोषणा करून पुन्हा एकदा पक्ष मजबूत […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

‘न्याय का हक मिलने तक…’ भारत जोडो न्याय यात्राचा टीझर रिलिज

१४ जानेवारीपासून काँग्रेसच्या भारत जोडो न्याय यात्राला सुरुवात होणार आहे. ही यात्रा १४ जानेवारी ते २० मार्चपर्यंत असणार असून राहुल गांधी या न्याय यात्रेचं नेतृत्व करतील. या यात्रेत ६७०० किलोमीटरहून अधिक प्रवास केला जाणार आहे. ६७ दिवस, ११० जिल्हे, १०० लोकसभा, ३३७ विधानसभेचा दौरा या भारत जोडो न्याय यात्रेच्या निमित्ताने केला जाणार आहे. आज त्यांच्या […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

पुन्हा 2004 चा फॉर्म्युला? सोनिया गांधींची रणनीती पुन्हा होईल यशस्वी?

नवी दिल्ली लोकसभा निवडणूक आणि भारत जोडो न्याय यात्रेच्या तयारीसाठी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी पक्षाच्या मुख्यालयात आज बैठक घेतली. यावेळी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी उपस्थित होते. याशिवाय राज्यांमधील काँगेसच्या नेत्यांनाही बोलावण्यात आलं होतं. २०२४ च्या निवडणुकीत २००४ च्या फॉर्म्युल्याची पुनरावृत्ती करण्याची तयारी काँग्रेसकडून दर्शवली गेली आहे. अशात २००१ मध्ये झालेल्या काँग्रेसच्या अधिवेशनात सोनिया […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र राष्ट्रीय

मणिपूर ते मुंबई :15 राज्यं, 6700 किमी प्रवास; कसा असेल भारत जोडो न्याय यात्राचा रूट मॅप?

नवी दिल्ली १४ जानेवारीपासून काँग्रेसच्या भारत जोडो न्याय यात्राला सुरुवात होणार आहे. ही यात्रा १४ जानेवारी ते २० मार्चपर्यंत असणार असून राहुल गांधी या न्याय यात्रेचं नेतृत्व करतील. या यात्रेत ६७०० किलोमीटरहून अधिक प्रवास केला जाणार आहे. ६७ दिवस, ११० जिल्हे, १०० लोकसभा, ३३७ विधानसभेचा दौरा या भारत जोडो न्याय यात्रेच्या निमित्ताने केला जाणार आहे. […]