महाराष्ट्र ताज्या बातम्या

महाराजांनी निवडणूक लढवली पाहिजे अशी सर्वांची इच्छा : मालोजी राजेंचा मुश्रीफांना टोला! 

X: @therajkaran मुंबई : श्रीमंत छत्रपती शाहू महाराज (Shahu Maharaj) यांनी आगामी निवडणुकीला उभारू नये, असं वक्तव्य मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्याला आता माजी मालोजीराजे छत्रपती (Malojiraje Chhatrapati on Hasan Mushrif) यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. महाराजांनी निवडणूक लढवली पाहिजे अशी सर्वांची इच्छा आहे. याबाबत टीव्ही, सोशल मीडियाच्या माध्यमातूनही चर्चा सुरू […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

महाविकास आघाडीचे ठरले : जळगाव, कोल्हापूरचा तिढा अखेर सुटला!

X: @therajkaran मुबंई: महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aghadi) जागावाटपासंदर्भात वरिष्ठ नेत्यांच्या बुधवारी होणाऱ्या बैठकीत सर्व 48 जागांवर अंतिम निर्णय होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे जळगाव (Jalgaon) आणि कोल्हापूर (Kolhapur) लोकसभा मतदारसंघाचा तिढा सुटणारआहे. याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी सांगली आणि जळगाव लोकसभा मतदारसंघाची बैठक बोलवली आहे. महाविकास आघाडीमध्ये हे दोन्ही लोकसभा मतदारसंघ शिवसेना लढवण्याच्या […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून शरद पवार गटाकडून शाहू महाराजांना उमेदवारी?

कोल्हापूर लोकसभा निवडणूक लढवण्याची माझी इच्छा नसल्याचं शाहू महाराजांनी साधारण ५ महिन्यांपूर्वी विधान केलं होतं, विशेष म्हणजे शरद पवारांनी कोल्हापूरातील एका कार्यक्रमावेळी याचा उल्लेखही केला होता, आता मात्र शाहू महाराजांना कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून उमेदवारी दिली जाण्याची चर्चा सुरू झाली आहे. काही दिवसांपूर्वी या तिकीटासाठी संभाजी राजे छत्रपती यांच्या नावाची चर्चा होती. […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

यालाच रामराज्य म्हणायचे काय? – विजय वडेट्टीवार यांचा सवाल

Twitter : @NalavadeAnant मुंबई नागपूर येथील रामटेक येथे गडमंदिर शोभायात्रेत सामील झाल्याने एका दलित युवकाची हत्या (murder of Dalit youth) होते. मारहाणीत मुस्लीम तरूण जखमी होतो. हे पुरोगामी महाराष्ट्राला शोभा देणारे नाही. ‘ही घटना महाराष्ट्राच्या अस्मितेला काळिमा फासणारी असून यालाच रामराज्य म्हणायचे काय? असा संतप्त सवाल करत सरकारला सवाल करत विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र राष्ट्रीय विश्लेषण

मराठा आरक्षणाचा इतिहास आणि वर्तमान

Twitter : @vivekbhavsar मुंबई मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी लढतो आहे. लाखोंच्या संखेने ५८ मोर्चे शांततेत काढणार मराठा समाज आज अस्वस्थ आहे, सरकार आपली फसवणूक करतो आहे अशी शंका या समाजाला यायला लागली आहे. तशात काही नेत्यांचे वक्तव्य वादग्रस्त ठरत आहे. त्यातून मराठा समाज आणखीच बिथरला आणि काल बीड, उस्मानाबाद, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जाळपोळीच्या घटना घडल्या. […]