राज्यातील नगरपरिषदांतील 100 टक्के रिक्त पदांची भरती करा, विजय वडेट्टीवारांची सरकारकडे पत्र लिहून मागणी
मुंबई राज्यातील नगरपरिषदातील संपूर्ण रिक्त पदे भरली पाहिजेत. परंतू सरकार एकूण रिक्त पदांच्या 40 टक्के पदांची भरती करत आहे. पेपरफुटीमुळे राज्यातील बेरोजगार परीक्षार्थी उमेदवार मेटाकुटीला आले आहेत. असे असताना फक्त 40 टक्के पद भरती करून सरकार बेरोजगार परीक्षार्थींवर अन्याय करत आहे. सरकारने बेरोजगारांच्या संयमाची परीक्षा घेऊ नये. नगरपरिषदातील संपूर्ण 100 टक्के रिक्त पदांची भरती करावी, […]








