Crop loss : महाराष्ट्रात ऑगस्ट–सप्टेंबरच्या अतिवृष्टीमुळे ३० जिल्ह्यांत मोठे नुकसान
राज्यातील तब्बल १७.८५ लाख हेक्टर क्षेत्र बाधित; शेतकऱ्यांनी धैर्य सोडू नये – कृषीमंत्री दत्तात्रय भरणे मुंबई: “ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीनंतर काही जिल्ह्यांतील पंचनामे पूर्ण होऊन शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यात आली आहे. उर्वरित क्षेत्रांचे पंचनामे युद्धपातळीवर सुरू असून लवकरच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळेल. शेतकऱ्यांनी खचून न जाता धैर्याने या परिस्थितीचा सामना करावा. राज्य सरकार त्यांच्या पाठीशी खंबीरपणे […]