ताज्या बातम्या राष्ट्रीय

Election commission : ज्ञानेश कुमार,सुखबीर संधू यांची निवडणूक आयुक्तपदी निवड

X: @therajkaran पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखालील तीन सदस्यीय समितीने आज दोन निवडणूक आयुक्तांची नियुक्ती केली आहे....
ताज्या बातम्या महाराष्ट्र

Lok Sabha elections : शिवसेनेचे तीन मंत्री लोकसभा निवडणूक लढवतील...

X: @therajkaran भाजपने महाराष्ट्रातील पहिल्या 20 उमेदवारांची यादी जाहीर करून पाच लोकसभा मतदारसंघात (Lok Sabha Election) धक्कातंत्राचा वापर केला आहे. आता...
ताज्या बातम्या महाराष्ट्र

Jalgaon Lok Sabha: भाजपकडून खानदेशमध्ये नारीशक्तीचा हुंकार: स्मिता वाघ उतरल्या...

X: @therajkaran भाजपने जळगाव लोकसभा (Jalgaon Lok Sabha) मतदारसंघासाठी नारी शक्तीचा हुंकार भरला आहे. गेल्यावेळी हुकलेली संधी यंदाच्या निवडणुकीत स्मिता...
ताज्या बातम्या राष्ट्रीय

सीएएवरून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उद्धव ठाकरेंना काय दिले...

X: @therajkaran सीएए म्हणजेच (CAA) नागरिकत्व सुधारणा कायदा लागू झाल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यावर पहिल्यांदाच जाहीर बोलले...
ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई राष्ट्रीय

Amit Shah: सीएए कायदा मागे घेणार नाही, अमित शाहांची ठाम...

मुंबई- लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर लागू करण्यात आलेल्या नागरिकत्व सुधारणा कायद्यावरुन आता राजकारण सुरु झाल्याचं पाहायला मिळतंय. सीएए मागे घेततला जाणार...
जिल्हे ताज्या बातम्या महाराष्ट्र

अहिल्या नगरची लढत ठरली, सुजय विखे पाटील यांच्यासमोर मविआकडून निलेश...

मुंबई- नगरसाठी बुधवार महत्त्वाचा ठरला. दोन महत्त्वाचे निर्णय एकाच दिवशी झाले. अहमदनगर हे शहराचं नाव बदलून ते अहिल्यानगर करण्याचा निर्णय...
ताज्या बातम्या महाराष्ट्र

पंकजा मुंडेंचा राजकीय वनवास संपला, मात्र मुख्यमंत्रीपदाच्या स्वप्नाचं काय?

मुंबई- भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांचा २०१९ पासूनचा सुरु असलेला राजकीय वनवास अखेर संपला आहे. बीड लोकसभा मतदारसंघात भाजपाच्या उमेदवार...
ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

किर्तीकरांच्या घरात ‘कलह’, गजानन किर्तीकर नाही तर कोण असेल महायुतीचा...

दरम्यान उत्तर पश्चिम मतदारसंघाच्या तिकीटावरुन बाप लेकामध्ये जोरदार वादावादी झाल्याची माहिती समोर आली आहे. या मतदारसंघातून बाप-लेकामध्ये लढत होईल अशी...
ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई राष्ट्रीय

भारत न्याय यात्रेमुळं काँग्रेस-मविआचं आत्मबल उंचावतंय? राहुल गांधींचा काय आहे...

नाशिक- भारत न्याय यात्रेच्या निमित्तानं महाराष्ट्र पिंजून काढत, काँग्रेसला नवसंजिवनी देण्याचा प्रयत्न राहुल गांधी करताना दिसतायेत. नंदुरबारमधून राज्यात दाखल झालेली...