मुंबई- महाविकास आघाडीतील सांगली, भिवंडीचा तिढा सुटताना दिसत नाहीये. सांगलीतून उद्धव ठाकरेंनी परस्पर चंद्रहार पाटील यांच्या उमेदवारीची केलेली घोषणा राज्यातील...
मुंबई : निवडणूक रोखेंचा वापर खंडणीवसुली, लाचखोरीसाठी झाला असून या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली एसआयटी स्थापन करण्याची मागणी ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ...
दिल्लीतील काँग्रेसच्या मुख्यालयात काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी, राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, पी चिदम्बरम या नेत्यांच्या उपस्थितीत काँग्रेसचा जाहीरनामा...
वायनाड : काँग्रेससाठी सर्वात सुरक्षित जागा म्हणून केरळमधील वायनाड मतदारसंघाकडे पाहिले जाते. यंदाही राहुल गांधींनी वायनाडमधून उमेदवारी अर्ज दाखल केला...
मुंबई– नरेंद्र मोदी यांचं सरकार २०१४ साली सत्तेत आल्यापासून देशभरात भ्रष्टाचारविरोधी मोहिमेनं वेग घेतलाय. अनेक नेत्यांच्या विरोधात ईडी, सीबीआय, आयकर...