महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

‘काळारामासमोरील ढोंगी रामभक्तांना आमचा थेट सवाल’; उद्धव ठाकरेंचं नाव न घेता आशिष शेलारांचा हल्लाबोल

मुंबई आज अयोध्येत राम मंदिराची प्राण प्रतिष्ठा होणार असल्याने देशभरात आनंदाचं वातावरण आहे. घरोघरी पताके आणि लावले जात असून ठिकठिकाणी रामांचा जयघोष केला जात आहे. दरम्यान उद्धव ठाकरे आज नाशिकमधील काळाराम मंदिरात जाऊन दर्शन घेणार आहे. त्यांच्या या दर्शनावरुन अनेक सत्ताधाऱ्यांनी टीका केली आहे. आता भाजप नेते आशिष शेलार यांनी नाव न घेता उद्धव ठाकरेंवर […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

भाजपतर्फे मुंबईत श्रीराम आनंद सोहळा आणि गीत रामायण, आशिष शेलारांची माहिती

मुंबई अयोध्येतील श्रीराम प्राणप्रतिष्ठापनेच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीवर मुंबई भाजपाच्या वतीने श्रीराम आनंद सोहळ्याच्या माध्यमातून भव्य गीत रामायण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. महाराष्ट्र श्रेष्ठ कवी गदिमा यांचे शब्द आणि बाबुजी अर्थात सुधीर फडके यांचं अद्वितीय संगीत आणि मधूर आवाज असलेली गाणी नामांकित गायकांकडून ऐकण्याची सुवर्णसंधी मुंबईकराना मिळणार आहे, अशी माहिती मुंबई भाजपा अध्यक्ष आ. ॲड. आशिष […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

‘शेवटी सगळ्याचा “निकाल” लागलाच!’ आमदार अपात्रता निकालानंतर आशिष शेलारांची पहिली प्रतिक्रिया

मुंबई ‘शिंदेंची शिवसेना हीच खरी शिवसेना’ असल्याचा निकाल काल १० जानेवारी रोजी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिला. यानंतर राज्यभरात ठाकरे गटाकडून आक्रोश तर शिंदे गटाकडून जल्लोष साजरा केला जात आहे. यावेळी भाजपच्या नेत्यांनीही विधानसभा अध्यक्षांच्या निकालाचं समर्थन केलं. निकालानंतर भाजप नेते आशिष शेलार यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. शेवटी सगळ्याचा “निकाल” लागलाच! देवाच्या काठीचा आवाज नसतो […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

“यांच्या” बोलण्या, वागण्यात कशातच “राम” उरलेला नाही! : आशिष शेलार

X : @NalavadeAnant मुंबईमहाराष्ट्रातील तमाम जनतेला आमचे आवाहन.. सावधान.!! युवराज म्हणजे तळ्या काठी “खोटे ध्यान” लावून बसणाऱ्या ढोंगी “बगळ्यांच्या टोळीचे म्होरके” आहेत. यांच्या बोलण्यात, वागण्यात कशातच “राम” उरलेला नाही, अशा शब्दांत मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अँड आशिष शेलार यांनी पलटवार केला आहे. महाराष्ट्रातील जनतेला उद्देशून आदित्य ठाकरे यांनी लिहिलेल्या पत्राला आमदार अँड आशिष शेलार यांनी […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

यांच्या हाताला रामभक्तांच्या खुनाचे रक्त : आ.ॲड.आशिष शेलार

X : @NalvadeAnant मुंबई राम मंदिरासाठी ज्या कोठारी बंधूंनी स्वतःचे बलिदान दिले, त्यांचा खून मुलायम सिंग यांच्या समाजवादी पक्षाने केला. रामभक्त, कारसेवक कोठारी बंधूंच्या खुनाच्या रक्ताने ज्या समाजवादी पक्षाचे हात रंगलेले असताना त्यांच्याशीच हात मिळवणी उद्धव ठाकरे यांनी केली. त्यामुळे त्यांच्याही हाताला रामभक्तांच्या, कारसेवकांच्या खुनाचे रक्त लागले आहे, असा थेट व खळबळजनक आरोप मुंबई भाजपा […]

राष्ट्रीय

अयोध्येसाठी प्रत्येक विधानसभेतून एक विशेष ट्रेन

X: @therajkaran मुंबई: भारतीय जनता पक्षाने प्रत्यक्ष राम मंदिराची लढाई लढली. त्यामुळे तो आमच्यादृष्टीने दिवाळीचा दिवस आहे. या निमित्ताने मुंबईतील प्रत्येक वॉर्डात प्रमुख मंदिरामध्ये मिलन कार्यक्रम दाखवणे, उत्सव साजरा करणे असे कार्यक्रम होतील. मुंबईतील प्रत्येक वार्डातील दहा हजार घरांमध्ये दिवे लावून दीपोत्सव केला जाणार आहे. याची तयारी भारतीय जनता पक्ष, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने केली […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

“ठाकरे डिमांड रुपया” (TDR) त्यांना मिळाला की “यु टर्न” घेण्यास मोकळे

मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अँड आशिष शेलार यांची उबाठावर टीका X: @therajkaran  मुंबई: एकदा “ठाकरे डिमांड रुपया” (TDR) त्यांना मिळाला की “यु टर्न” घेण्याचा मार्ग मोकळा, अशा शब्दांत मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अँड आशिष शेलार यांनी उबाठाच्या मोर्चावर टीका केली आहे.   मोर्चा काढून धारावीच्या पुनर्विकासाला विरोध करणाऱ्या उबाठा गटाचे प्रमुख उध्दव ठाकरे यांच्यावर आज भाजपा […]

मुंबई ताज्या बातम्या

मुंबईतील अद्ययावत स्वतंत्र पहिले सायबर पोलीस स्टेशन लवकरच कार्यान्वित होणार : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

X: @therajkaran मुंबई: वांद्रे पश्चिम येथे उभे राहणारे मुंबईतील अद्ययावत स्वतंत्र पहिले सायबर पोलीस स्टेशन लवकरच कार्यान्वित होणार असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत याबाबत घोषणा केली. सायबर गुन्हेगारीमध्ये होत असलेली वाढ आणि सामान्य माणसाची मोठ्या प्रमाणात होणारी आर्थिक फसवणूक पाहता मुंबईत स्वतंत्र अद्ययावत सायबर पोलीस स्टेशन असावे अशी संकल्पना वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

धारावीचे टेंडर उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळातलेच! : आशिष शेलार यांचा उबाठावर पलटवार

X: @therajkaran नागपूर: धारावीच्या पुनर्विकासाला आज जे विरोध करत आहेत, ५०० चौ. फुटाची घरे मागत आहेत, ते धारावीचं टेंडर आणि त्याच्या अटी शर्ती टीडीआरचा निर्णय उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री काळातच झाला. अदानीला टेंडर देण्याची अटी शर्ती यांच्याच, त्यावेळी ५०० चौ. फुटांची घरे देण्याचा का निर्णय घेतला नाही?, असा थेट सवाल करत विधानसभा मुख्य प्रतोद आ. […]

महाराष्ट्र

या सरकारला मंत्रालय सुद्धा गुजरातला हलवाव असं वाटेल: आदित्य ठाकरे

Twitter: @NalavadeAnant मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री फक्त दिल्लीत पळत असतात. या सरकारला मुंबईची महाराष्ट्राची काळजी नाही त्यांना दिल्ली आणि गुजरातची काळजी दिसते, असा टोला हाणत तोडून मोडून बनलेले हे सरकार महाराष्ट्रासाठी काही करेल असे वाटले होते. पण यांना आमच्यापेक्षा जास्त काळजी गुजरातची लागली आहे, अशा शेलक्या शब्दात युवा सेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी शुक्रवारी येथे एका […]