ताज्या बातम्या महाराष्ट्र

मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरेंची काँग्रेसपुढे लाचारी – संजय निरुपम

X : @NalawadeAnant मुंबई – हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) हयात असताना राष्ट्रीय नेते चर्चेसाठी मातोश्रीची पायरी चढायचे हे देशाने पाहिले. मात्र उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) सत्तेच्या लालसेपोटी लाचारी पत्करुन दिल्लीतल्या काँग्रेस हायकमांडपुढे (Congress High Command) लोटांगण घालत आहेत, अशी घणाघाती टीका शिवसेना उपनेते व प्रवक्ते संजय निरुपम (Sanjay Nirupam) यांनी मंगळवारी येथे एका पत्रकार […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

‘काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले भाजपाचे स्लीपर सेल’ वंचित बहुजन आघाडी काय करेतय आरोप?, किती आहे तथ्य?

मुंबई- अकोल्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असलेल्या डॉ. अभय पाटील यांना उमेदवारी दिल्यानंतर वंचित बहुजन आघाडीनं संताप व्यक्त केलाय. काँग्रेसचा उमेगवार हा संघ विचारांचा असल्याचा प्रचार सध्या अकोल्यात करण्यात येतोय. चार वेळा या मतदारसंघातून निवडून आलेल्या संजय धोत्रे यांचे पुत्र अनुप धोत्रेंना भाजपानं तिकिट दिलंय. तर वंचितचे प्रमुख नेते प्रकाश आंबेडकर या मतदारसंघातून रिंगणात आहेत. […]

जिल्हे ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

‘कोकणात काँग्रेस पक्ष संपवण्याचा मित्र पक्षांचा प्रयत्न’, सांगली, भिवंडीपाठोपाठ पालघरमध्येही काँग्रेस नेत्यांची नाराजी

पालघर – महाविकास आघाडीतील जागावाटपाचा तिढा सुटलेला नसताना आता काँग्रेस नेते अधिक आक्रमक होताना दिसतायेत. सांगलीत ठाकरे शिवसेनेचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या उमेदवारीला काँग्रे,सेनं विरोध केलाय. तर भिवंडीत शरद पवार राष्ट्रवादीचे उमेदवार सुरेश उर्फ बाळअया मामा म्हात्रेंच्या विरोधात काँग्रेसनं उघड उघड बंड पुकारलेलं आहे. यातच आता पालघर जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांनीही या जागी ठाकरेंच्या शिवसेनेनं भारती […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

‘वंचितची भूमिका भाजपाला अनुकूल’, काँग्रेसच्या बड्या नेत्याचा गंभीर आरोप, काय आहे प्रकरण?

मुंबई- भाजपाशी असलेल्या संबंधांवरुन काँग्रेस आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात जुंपल्याचं दिसतंय. नाना पटोले यांचे भाजपाशी संबंध असल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला होता. त्यावर आता काँग्रेसनं पलटवार केलेला आहे. प्रकाश आंबेडकर यांची भूमिका ही भाजपाला अनुकूल असल्याचा आरोप काँग्रेसचे नेते आणि माजी राज्यसभा खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी केलेला आहे. जागावाटपाच्या अखेरच्या टप्प्यापर्यंत वंचितनं आघाडीत […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

मविआत अद्यापही दोन जागांवर तिढा कायम, सांगली आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघांवरुन घमासान

मुंबई- महाविकास आघाडीतील जागावाटपाचा तिढाही अद्याप सुटलेला दिसत नाहीये. काँग्रेस भिवंडी आणि सांगली या दोन्ही जागांवरुन अद्यापही नाराज आहे. काल रात्री पार पडलेल्या मविआच्या बैठकीत जागावाटपावरुन पुन्हा एकदा जोरदार चर्चा झाल्याची माहिती आहे. या वादामुळं जागा वाटपाची चर्चा अपुरीच राहिल्याचं सांगण्यात येतंय. मुंबईत काँग्रेससाठी कवळ दोनच जागा सोडण्यात आल्यानं काँग्रेस नाराज आहे. त्यामुळं ठाणे जिल्ह्यातील […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई राष्ट्रीय

लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीला आणि मविआला किती जागा मिळणार?आचारसंहितेपूर्वी सर्व्हेंचे काय आहे अंदाज? फडणवीस म्हणतात..

मुंबई- लोकसभा निवडणुकीत देशाचं लक्ष महाराष्ट्राकडे असणार आहे. महाराष्ट्रात २०१९ च्या लोकसभा-विधानसभा निवडणुकांनंतर सत्ताकारण पूर्णपणे बदललेलं आहे. अशा स्थितीत लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदाच सगळे पक्ष जनतेसमोर जाणार आहेत. त्यामुळं महायुती किंवा महाविकास आघाडीला लोकसभेत किती जागा मिळणार, याबाबत प्रचंड उत्सुकता आहे. महायुती आणि महाविकास आघाडी दोन्हींकडून प्रचंड विजयाचा अ्ंदाज व्यक्त केला जातोय. महायुतीला ४५ प्लस जागा […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

मविआ जागावाटपाचा तिढा दोन जागांवर अडला, नेमकं काय घडलंय?

मुंबई- महाविकास आघाडीत जागावाटपाच्या फेऱ्या सुरु असल्या तरी अद्याप जागावाटपाचा तिढा सुटलेला नाही. राहुल गांधी आज मुंबईत पोहचत आहेत, त्यापूर्वी काँग्रेसचे सरचिटणीस के सी वेणूगोपाल यांच्या उपस्थितीत मविआच्या जागावाटपाची बैठक पार पडली. या बैठकीत प्रकाश आंबेडकर यांना मात्र निमंत्रण देण्यात आले नव्हते. या बैठकीनंतर काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या निवासस्थानी पोहचले आणि त्यांनी पवारांशी चर्चा […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

मविआच्या जागावाटपाचा तिढा कायम, प्रकाश आंबेडकरांचं थेट खर्गेंना पत्र, राऊत विरुद्ध वंचित सामना, आंबेडकरांच्या मनात नेमकं काय?

मुंबई – महाविकास आघाडीतल्या जागावाटपाचा तिढा सुटताना दिसत नाहीये. वंचितसोबत मुंबईत वरळीत फोर सिझनमध्ये झालेल्या बैठकीत जागावाटपावर तोडगा निघेल, अशी आशा होती. मात्र त्या बैठकीत फारसं काही घडलेलं नाही. अशात ९ मार्तला पुढची बैठक होणार असं सांगण्यात आलं होतं, मात्र पुढची बैठकच अद्यापपर्यंत झालेली नाही. अशात प्रकाश आंबेडकरांनी थेट काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

निवडणुकीआधी पृथ्वीराज चव्हाण यांचे मुख्यमंत्रीपद काढून घेणार होते – अजित पवार

X: @vivekbhavsar नागपूर: राष्ट्रवादी काँग्रेससोबत बिघडलेले संबंध आणि त्याचा राज्याच्या तत्कालीन काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारच्या कारभारावर होणारा विपरीत परिणाम बघता तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांना २०१४ च्या विधानसभा निवडणुकीच्या (Assembly election) सहा महिने आधीच मुख्यमंत्री पदावरून काढून टाकण्यात येणार होते आणि त्या जागी राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe – Patil) यांची […]