महाराष्ट्र ताज्या बातम्या

पीक विमा कंपन्यांचा कोट्यवधीचा फायदा; यात कोणाला हिस्सा मिळाला? – विजय वडेट्टीवार यांचा सवाल

X: @therajkaran महाराष्ट्रातील शेतक-यांवर अस्मानी सोबत सुलतानी संकटही घोंघावत आहे. पंधराशे शेतकरी आत्महत्या या सरकार काळात झाल्या. दररोज सात शेतकरी आत्महत्या करत असून त्यामध्ये तीन मराठवाड्यात होत आहेत. एक रुपयात विमा योजना असे जाहीर केले. मात्र, लाभ विमा कंपन्यांचा झाला. आठ हजार कोटी रुपये सरकारने विमा कंपन्याना दिले. मात्र, कंपन्या शेतक-यांशी मूजोरपणे वागतात. पैसे घेतल्याशिवाय […]

महाराष्ट्र

ट्रिपल नव्हे तर ट्रबल इंजिन सरकार : प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील

X: @NalavadeAnant नागपूर: विधानसभेत राज्यातील शेतकऱ्यांचा मुद्दा आज प्रचंड गाजला. शेतकऱ्यांच्या प्रश्नावरील चर्चेदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (NCP leader Jayant Patil) यांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले. जयंत पाटील म्हणाले की, शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करणे आणि मोठ्या इव्हेंटमध्ये गुंतून राहणं हा गेल्या तीन चार महिन्यांपासूनचा राज्य सरकारचा कार्यक्रम सुरू आहे. सरकारला आणखी एक इंजिन जोडल्याने […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

आता शरद पवार गटाचे कार्यालयही बंडखोर गटाच्या ताब्यात

X: @NalavadeAnant नागपूर: नागपूर येथे आजपासून सुरू झालेल्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्भूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार गटाला येथील विधिमंडळातील मूळ राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यालय विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर (Assembly Speaker Rahul Narvekar) यांनी बहाल केल्याने दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. चार महिन्यांपूर्वी मूळ राष्ट्रवादी काँग्रेसमधून तब्बल ४३ आमदारांचा एक गट अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली फुटून (Split in NCP) सत्ताधारी […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाकडे दुर्लक्ष करून निर्णय दिला तर पुढची पायरी आहेच : जयंत पाटील

Twitter : @NalavadeAnant मुंबई निवडणूक आयोगात गुरुवारी पार पडलेल्या सुनावणीवर शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (NCP State President Jayant Patil) यांनी शुक्रवारी येथे पत्रकारांशी बोलताना सुनावणीवर प्रतिक्रिया दिली आहे. निवडणूक आयोग आमचे मुद्दे ग्राह्य धरेल, असा विश्वास त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे (Supreme Court) काही निकल आहेत, त्याकडे दुर्लक्ष करून […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

स्वाभिमानीच्या आक्रोश पदयात्रेस पुन्हा सुरूवात

Twitter : @therajkaran कोल्हापूर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांची मराठा आरक्षणास पाठिंबा देऊन खंडीत केलेली ५२२ किमीची आक्रोश पदयात्रा आज शुक्रवार दिनांक ३ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ पासून जयंत पाटील यांच्या साखराळे येथील राजारामबापू सहकारी साखर कारखान्यापासून पुन्हा सुरू झाली. मनोज जरांगे- पाटील यांचे मराठा आरक्षणाच्या लढ्याचे उपोषण स्थगित झाले. या उपोषणास पाठिंबा […]