लोकसभेच्या तोंडावर 15 साखर कारखान्यांना 1800 कोटींचं कर्ज? कर्जहमीतून महायुतीचा नवा डाव?
मुंबई- लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर राज्यातील 15 साखर कारखान्यांना 1800 कोटींचं कर्ज मिळणार आहे. यासाठी राज्य सरकारची कर्जहमी पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. साखर उद्योगांवर पकड असलेल्या विरोधकांना महायुतीत घेण्यासाठी टाकलेला हा गळ असल्याचा आरोप करण्यात येतोय. ईडी, सीबीआयसारख्या केंद्रीय तपास यंत्रणा मागे लावून विरोधी पक्षातील नेत्यांना भाजपात घेतल्याचा आरोप करण्यात येतोय. त्यात नव्या आरोपाची […]









