महाराष्ट्र

विधानसभा निवडणूकीत तळकोकणातून काँग्रेसचा सुपडा साफ होणार? एकही जागा लढणे अशक्य!

@milindmane70 मुंबई: येत्या विधानसभा निवडणुकीत (assembly elections) कोकणातील रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघातील 15 पैकी एकही जागा काँग्रेसला (Congress) मिळण्याची सुतराम शक्यता नाही. कोकणात (Konkan) काँग्रेसने फक्त राष्ट्रवादी (शरद पवार) (NCP-SP) व शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे) (UBT Shiv Sena) व्यासपीठावर जाऊन भाषणे करण्यापलीकडे कोकणातील काँग्रेसच्या नेत्यांना दुसरे कोणतेही काम शिल्लक राहणार नसल्याचे स्पष्ट […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

एकच लक्ष्य, विधानसभा क्षेत्र – खा सुनिल तटकरे

X @NalawadeAnant मुंबई : शिव – शाहू – फुले – आंबेडकरांचा विचार (ideology of Shivaji-Shahu Maharaj-Phule-Ambedkar) हा देशाच्या लोकशाहीचा (Democracy) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा (NCP) आत्मा आहे. आत्म्याशिवाय कुणीही जिवंत राहू शकत नाही, त्यामुळे हा विचार आपला पक्ष कदापी सोडणार नाही, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी देशातल्या व […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Raigad Lok Sabha : रायगड लोकसभा मतदारसंघात अनंत गीते विरोधात आदिती तटकरे लढत होणार?

X : @milindmane70 रायगड लोकसभा मतदारसंघात 2019 च्या निवडणुकीत विजय संपादन करून देखील हाती काही लागले नाही, विरोधात गेलेल्या शेतकरी कामगार पक्ष आणि भारतीय जनता पक्षाकडून सहकारी मिळेलच याची खात्री नसल्याने विद्यमान खासदार आणि राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष (अजित पवार) सुनील तटकरे यांनी पुन्हा लोकसभेत न जाण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती सूत्रांनी दिली.  त्या ऐवजी ते […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

रायगडावर स्वराज्य सप्ताहाचा समारोप; प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरेंनी रयतेचा राजाला केले अभिवादन

रायगड ‘रयतेचे राज्य कसे असावे याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे हिंदवी स्वराज्य असून अनेक आक्रमक परतवून लावत छत्रपती शिवाजी महाराजांनी हे हिंदवी स्वराज्य निर्माण केले. रायगडच्या या भूमीमध्ये हिंदवी स्वराज्य स्थापन केले याचा रायगडकरांना अभिमान आहे’; अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी रयतेचा राजाला अभिवादन केले. राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने दिनांक १२ […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी 6 कोटींचा खर्च; पर्यटन विभागाने केले हात वर; ठेकेदारांवर आत्महत्येची वेळ

सोहळ्यासाठी आलेले मंत्री ,आमदार, खासदार चमकले; काम करणारे ठेकेदार लागले भिकेला Twitter : @milindmane70 मुंबई शिवछत्रपतींची राजधानी असणाऱ्या ऐतिहासिक किल्ले रायगडावर तारखेप्रमाणे 2 जून व  तिथीप्रमाणे सहा जून रोजी साजरा झालेल्या 350 व्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मंत्री, आमदार व खासदार यांनी उपस्थिती लावली. या कार्यक्रमासाठी शासनाने तब्बल 5 कोटी 60 लक्ष […]