ताज्या बातम्या महाराष्ट्र

पत्रकारांना चहा, जेवण हा भाजपचा निवडणूक अजेंडा

Twitter : @milindmane70 मुंबई भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा विरोधात बातम्या न येण्यासाठी पक्ष पदाधिकाऱ्यांनी पत्रकारांना चहा व जेवणासाठी धाब्यावर न्या, असे केलेले वक्तव्य त्यांचे नसून हा भाजपाचा लेखी स्वरूपातील अजेंडा असल्याचे सिद्ध झाले आहे. पत्रकारांनी 2024 पर्यंत आपल्या विरोधात एकही बातमी छापू नये यासाठी त्यांना चहा प्यायला घेऊन जा, […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी भाजप आमदार नितेश राणेंना काय सुनावले?

Twitter : @therajkaran मुंबई विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हिवाळी अधिवेशनामध्ये मंत्री असतील असे विधान करणाऱ्या भारतीय जनता पक्षाचे आमदार नितेश राणे यांचा विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी कडक शब्दात समाचार घेतला आहे. वारंवार पक्षस बदलणारे नितेश राणे यांनी आधी मंत्री व्हावे, दुसऱ्याच्या मंत्री होण्याच्या वावड्या उठवू नये, मी आहे त्याच पक्षात समाधानी आहे, अशा […]

महाराष्ट्र

महाराष्ट्रात मराठी भाषेचा सन्मान केलाच पाहिजे – राज ठाकरे

Twitter : @NalavadeAnant मुंबई मुळात ज्या राज्याची जी भाषा आहे त्या भाषेत दुकानं, आस्थापनं त्यांच्यावर त्याच भाषेतील पाट्या असायला हव्यात, इतका साधा नियम असताना, त्याला विरोध करून इथल्या मूठभर व्यापाऱ्यांनी हा लढा न्यायालयात का नेला? अशा खरमरीत शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी न्यायालयाच्या एका निर्णयावर व्यापाऱ्यांना जाब विचारला. महाराष्ट्रात असाल तर मराठीत […]

ताज्या बातम्या राष्ट्रीय

सनातन धर्माला संपविण्याची भाषा करणे हा निव्वळ मुर्खपणा : देवेंद्र फडणवीस

Twitter : @therajkaran इंदूरसनातन धर्माला संपविण्याची भाषा करुन स्वत:ला धर्मनिरपेक्ष सिद्ध करण्याचा प्रयत्न करणे हा निव्वळ मुर्खपणा आहे. सनातन धर्म कधीच संपणार नाही, उलट तो संपविण्याची भाषा करणारेच संपतील, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मध्यप्रदेश येथे केले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कालपासून मध्यप्रदेशच्या दौर्‍यावर आहेत. काल उज्जैन येथे त्यांनी बाबा महाकालचे दर्शन घेतले […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीला उद्धव सेनेला निमंत्रणच नाही

विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी नोंदवला आक्षेप Twitter: @NalavadeAnant मुंबई: मराठा आरक्षणाच्या कळीच्या मुद्यावर राज्य सरकारने सोमवारी सर्वपक्षीय विशेष बैठक बोलावली. मात्र त्या बैठकीचे निमंत्रण शिवसेना उबाठा पक्षाला देण्यात आले नसल्याबाबत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सामान्य प्रशासन विभागाच्या सचिवांकडे तीव्र आक्षेप नोंदवला आहे. या बैठकीला अनेक छोट्या मोठ्या पक्षांना निमंत्रण दिले आहे. अगदी आर पी […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

इंडिया आघाडीच्या बैठकीतून ‘भाजप चलो जाव’ चा नारा

Twitter : @NalavadeAnant मुंबई भाजपच्या अत्याचारी सरकारविरोधात देशभरातील विविध राजकीय पक्षांनी इंडिया आघाडीच्या नावाखाली वज्रमुठ बांधलेली असून इंडिया आघाडीची तिसरी बैठक मुंबईत येत्या ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर अशी दोन दिवस होणार आहे. ३१ ऑगस्टला इंडिया आघाडीच्या लोगोचे अनावरणही केले जाईल. महात्मा गांधी यांनी ब्रिटिश सत्तेला मुंबईतूनच ‘चलो जाव’ चा नारा दिला होता. त्यानुसार मोदी […]

विश्लेषण ताज्या बातम्या

“राजमल”वरचा छापा पवारांची रसद तोडण्यासाठी?

Twitter: @therajkaran मुंबई  सोन्याच्या व्यापारासाठी प्रसिद्द असलेल्या जळगावात राष्ट्रवादीचे माजी खासदार ईश्वरलाल जैन यांच्या मालकीच्या राजमल लखीचंद ज्वेलर्सवर सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीनं केलेल्या छापेमारीनं (Raid by ED on Rajmal Lakhichand Jewelers)एकच खळबळ उडाली आहे. जैन हे राष्ट्रवादी काँग्रेसचे बरीच वर्षे खजीनदार होते. त्यामुळे ईडीच्या या कारवाईमागे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसवर राजकीय दबाव (Political pressure on Sharad […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

मराठा आरक्षणावर निव्वळ बैठकीचा फार्स

Twitter : @NalavadeAnant मुंबई मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विकासासोबतच मराठा आरक्षण आणि सुविधांसाठी शासन सकारात्मक आहे. ९ सप्टेंबर २०२० ते ५ मे २०२१ दरम्यान एसईबीसीमधून ईडब्ल्यूएस विकल्प घेतलेल्या उमेदवारांच्या नियुक्ती संदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल  करण्यात आली असून याबाबत शासन सकारात्मक पाठपुरावा करेल, असे ठोस आश्वासन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील […]

महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात पूर्वी नक्षलवादाचे वर्चस्व होते. नक्षल्यांच्या हल्ल्यात राज्याचे असंख्य पोलिस शहिद झाले आहेत. आज या जिल्ह्यात नक्षलवादाचा धोका (Threat of naxalism) कमी झालेला असला तरी तो पूर्ण संपलेला नाही. म्हणूनच गडचिरोली जिल्ह्यातील छत्तीसगडच्या सीमेवर असलेल्या पिपली […]