भाजपचं बिहारच्या मागासलेपणासाठी पूर्ण जबाबदार ; राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांचा आरोप
मुंबई : देशातील लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Election) रणधुमाळी आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. निवडणूक आयोगाने (Election Commission)देशातील लोकसभा निवडणुका सात टप्प्यात जाहीर केल्या होत्या. यापैकी पाच टप्प्यातील मतदान पार पडलं आहे. अशातच आता प्रसिद्ध निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांनी यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या विजयाचा अंदाज वर्तवला . त्यानंतर त्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये […]