ताज्या बातम्या महाराष्ट्र

मुख्यमंत्र्यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्याची प्रत्येक जागा ठाकरेच जिकणारं ; राऊतांनी डिवचलं

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये मतदारसंघातील जागेवरून खटके उडत आहेत . अशातच आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यातील (Thane) जागा ठाकरेंची शिवसेनाच जिकणारं असं म्हणत त्यांनी मुख्यमंत्र्यांना (Eknath Shinde)चांगलंच डिवचलं आहे . कल्याण, डोंबिवली, पालघर या जागा उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात लढविण्यात […]

ताज्या बातम्या मुंबई

मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात नमो महारोजगार मेळावा

तरुणाईच्या रोजगारासह “राजकीय रोजगार आणि पुनर्वसनासाठी” इच्छुकांची मेळाव्याला झालर X: @therajkaran बारामतीचा रोजगार मेळावा हा रोजगाराच्या संधी किती उपलब्ध झाल्या ,यापेक्षाही अजितदादा आणि सुप्रियाताई यांच्या अबोल्यामुळे जास्त गाजला. आता ६ व ७ मार्च रोजी मुख्यमंत्री शिंदे यांच्या ठाण्यात तब्बल अडीचशे कंपन्यांचा सहभाग असलेला मेळावा होत असून , रोजगार इच्छुक तरुणाई बरोबरच , राजकीय रोजगार आणि […]

मुंबई ताज्या बातम्या

वसई -भाईंदर रो -रो सेवेचा बुधवारी शुभारंभ

वसई -भाईंदर रो -रो सेवेचा बुधवारी शुभारंभ  X : @milindmane70 मुंबई: वसई, विरार, नालासोपारा या परिसरातील नागरिकांची मुंबई व ठाण्याकडे येतांना होणाऱ्या वाहतूक कोंडीतून सुटका होण्यासाठी महाराष्ट्र सागरी मंडळाने 20 फेब्रुवारीपासून प्रायोगिक तत्त्वावर वसई ते भाईंदर रो रो प्रवासी फेरीबोट सेवा सुरू केली जात आहे.  महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ माणिक गुरसळ यांनी दिलेल्या […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

ठाण्यात मुलीला गाडीखाली चिरडण्याचा प्रयत्न केलेल्या गुन्हेगाराला बेड्या ठोका – अतुल लोंढे

X: @therajkaran नागपूर: ठाण्यात एका मुलीच्या अंगावर गाडी घालून तीला चिरडून ठार मारण्याचा प्रयत्न झाला आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल झाला असला तरी गुन्हेगाराला मात्र अजून अटक करण्यात आलेली आहे. यात काहीतरी गौडबंगाल असून संशयाला बळ देणारे आहे. देवेंद्र फडणवीस हे अतिशय कार्यक्षम व सक्षम नेते आहेत असे सांगितले जाते मग एवढे कार्यक्षम नेते गृहमंत्री […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

सरकारवरच ३०२ चे गुन्हे दाखल करा – काँग्रेसची मागणी

Twitter : @NalavadeAnant मुंबई ठाण्यानंतर नांदेड येथील रुग्णालयात ४८ तासांत ३१ रुग्णांचा मृत्यू व छत्रपती संभाजीनगरमधील घाटी रुग्णालयामध्ये २४ तासांत दोन नवजात बालकांसह १० जणांचा मृत्यू, या संताप आणणाऱ्या घटना असून राज्यातील शिंदे- फडणवीस- पवार सरकार लाजलज्जा सोडून दिलेले गेंड्याचे कातडीचे सरकार आहे, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. सरकारकडे स्वतःचे गुणगान गाणारे इव्हेंट करण्यासाठी, […]