मुंबई – ओएसडी निवडीच्या प्रक्रियेत पक्षपात किंवा अपारदर्शकता खपवून घेतली जाणार नाही. मंत्र्यांच्या आस्थापनेवरील कोणत्याही अधिकाऱ्याची नियुक्ती करताना प्रामाणिकता आणि...
सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये संघर्ष पेटण्याची शक्यता! मुंबई – आपल्या कार्यशैलीमुळे आणि वादग्रस्त वक्तव्यांमुळे सतत चर्चेत राहिलेले माजी अल्पसंख्याक मंत्री अब्दुल...
मुंबई : राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार काही नेत्यांची सुरक्षा कमी करण्यात आल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेतील अनेक नेते...
मुंबई – “जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सर्वपक्षीय स्थानिक आमदारांना निमंत्रण दिले जाते, पण अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आधी घेतल्या जाणाऱ्या जिल्हानिहाय आढावा...
मुंबई – रत्नागिरी जिल्ह्यातील मिरकरवाडा मत्स्यबंदर प्रकल्प हा स्थानिक रोजगारनिर्मिती वाढवण्यासाठी आणि मत्स्यउत्पादनाला चालना देण्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. प्रकल्प पूर्ण...