पवना बंदिस्त जलवाहिनी आंदोलनातील शहीदांना शिवसेनेची आदरांजली; मावळ गोळीबाराच्या आठवणी...
9 ऑगस्ट 2011 रोजी मुंबई–पुणे द्रुतगती महामार्गावरील आंदोलनावर पोलिसांचा गोळीबार; कांताबाई ठाकर, मोरेश्वर साठे आणि शामराव तुपे यांनी गमावला होता...









