तंजावरकरांना मूळ गावांची ओळख व्हावी; महाराष्ट्र-तंजावर मनोमिलन व्हावे – बाबाजीराजे...
मुंबई : “महाराष्ट्र आणि तंजावरच्या रहिवाशांमध्ये भेटीगाठी घडून मनोमिलन व्हावे, आणि त्यातून तंजावरमध्ये राहणाऱ्या सुमारे तीन लाख मराठी भाषिकांना त्यांच्या...









