ओला दुष्काळ व कर्जमाफीच्या प्रश्नांवर राज्यभर एल्गार – 10 ऑक्टोबरला तहसील व जिल्हाधिकारी कार्यालयांवर मोर्चे
मुंबई : राज्यात ओल्या दुष्काळाची घोषणा करा, शेतकरी व शेतमजुरांचे संपूर्ण कर्ज माफ करा आणि झालेल्या नुकसानीची योग्य भरपाई द्या, या मागण्यांसाठी पुन्हा एकदा राज्यभर एल्गार उभारला जाणार आहे. अखिल भारतीय किसान सभा, सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स (सीटू) आणि अखिल भारतीय शेतमजूर युनियन यांच्या संयुक्त ऑनलाईन बैठकीत 10 ऑक्टोबर 2025 रोजी राज्यभर तीव्र आंदोलन […]