मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांसाठी छत्रपती संभाजीनगर येथे कार्यरत असलेल्या महसूल आयुक्तालयाचे विभाजन करण्याचा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. राज्य सरकारने...
मुंबई: अन्न व्यवसाय करणाऱ्या लघु व मध्यम उद्योगांसाठी (MSMEs) मोठा दिलासा ठरू शकणाऱ्या निर्णयात, Food Safety and Standards Authority of India (FSSAI) परवाने...
मुंबई – राज्यातील बळजबरीने किंवा आमिष दाखवून होणाऱ्या धर्मांतराच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी राज्य सरकारने मंजूर केलेल्या धर्मस्वातंत्र्य विधेयकामुळे अशा कृत्यांवर कठोर...
मुंबई – मुंबई महानगर प्रदेशात जल प्रवासी वाहतूक मजबूत करण्यासाठी वॉटर मेट्रो प्रकल्प तीन टप्प्यांत कार्यान्वित करण्यात येणार असून शिपयार्ड विकासासाठी...
मुंबई – कोकणातील आंबा व काजू बागायतदारांना मोठा दिलासा देत मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अधिवेशन संपण्यापूर्वी मदत जाहीर करण्यात येईल,...
मुंबई: शैक्षणिक आणि वैद्यकीय व्हिसावर भारतात येऊन कालावधी संपल्यानंतरही अवैध वास्तव्य करणाऱ्या विदेशी नागरिकांवर कारवाई तीव्र करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असून...
मुंबई : राज्यातील तब्बल ८६ हजार अनुदानित शाळांमधील पोषण आहार योजनेत गैरव्यवहार आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून विधानसभेत जोरदार गदारोळ झाला. संतप्त विरोधी सदस्यांनी...
मुंबई: पुणे महानगरपालिका आणि पिंपरी-चिंचवड महापालिका आपल्या गरजेपेक्षा जास्त पाणी वापरत असून पाणी पुनर्वापर (रिसायकलिंग) करत नसल्यामुळे कृषी क्षेत्रावर अन्याय...
नाशिकमध्ये सध्या गाजत असलेल्या म्हाडा भूखंड घोटाळ्याच्या तपासादरम्यान पोलिसांच्या भूमिकेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक...
मुंबई: राज्यातील ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी मुख्यमंत्री सडक योजनेअंतर्गत सुमारे २३ हजार किलोमीटर नवे रस्ते बांधण्यात येणार आहेत,...