ताज्या बातम्या महाराष्ट्र

पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा घालवणारे मोदी देशातील पहिले पंतप्रधान ; मनमोहन सिंग यांचा हल्लाबोल

मुंबई : लोकसभा निवडणुकीचा( LokSabha Election २०२४) सातवा आणि शेवटचा टप्पा येत्या १ जूनला पार पडणार आहे. त्यामुळे आजच्या शेवटच्या दिवशी राजकीय नेत्यांनी आपला निवडणूक प्रचार अधिक तीव्र केला आहे .या शेवटच्या टप्प्यात 57 जागांवर मतदान होणार आहे. या जागावर आपलाच विजय होणार असा दावा काँग्रेस(congress) आणि भाजपकडून( bjp )केला जात आहे . या जागांसाठी […]

ताज्या बातम्या राष्ट्रीय

काशीत प्रचाराला नाही तर लोकांचा उत्साह पहायला आलो!

मराठी माणूस मोदींच्या दिग्विजयाचा भागिदार: देवेंद्र फडणवीस X : @therajkaran काशी – काशी (Kashi) येथे आपण प्रचाराला आलेलो नाही, त्याची गरज सुद्धा नाही. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या दिग्विजयात मराठी माणसाचा इतका मोठा सहभाग आहे, याचा मला आनंद आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज काशी येथे केले. काशी […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

छगन भुजबळांनी दंड थोपटले; विधानपरिषदेची निवडणूक लढवण्यास आग्रही !

मुंबई : लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात आता विधानपरिषदेच्या निवडणुकांसाठी (Vidhan Parishad Election 2024) सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार कंबर कसली आहे . या निवडणुकीसाठी मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी कोकण पदवीधर मतदारसंघात (Konkan graduates constituency) अभिजित पानसे यांची उमेदवारी घोषित करुन भाजपला धक्का दिला आहे. आता अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मुंबई शिक्षक […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

लोकसभेच्या निकालापूर्वीच गजानन कीर्तिकरांची हकालपट्टी होणार ?

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदान पार पडले आहे . मात्र या लोकसभा निवडणुकीत मुंबई उत्तर-पश्चिम मतदारसंघाचे विद्यमान खासदार गजानन कीर्तिकर (Gajanan Kirtikar ) यांनी माघार घेतल्यानं त्यांच्या जागी शिंदे गटाने रवींद्र वायकर ( Ravindra Dhanegkar ) यांना उमेदवारी दिली होती. त्यामुळे ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तिकर विरुद्ध रवींद्र वायकर, […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

भाजपच्या बालेकिल्यात राज ठाकरेंची खेळी ; कोकण पदवीधर मदारसंघासाठी अभिजित पानसेंना उमेदवारी !

मुंबई : लोकसभेची रणधुमाळी संपल्यानंतर आता विधानपरिषदेच्या (Vidhan Parishad Election) निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत . अशातच आता भाजपचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackrey) यांनी कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी (Konkan Graduate Constituency Election) अभिजीत पानसे (Abhijit Panse) यांच्या नावाची घोषणा केली आहे. त्यांच्या या खेळीमुळे भाजपच्या […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

अजित पवारांनाही पराभवाची चाहूल – अतुल लोंढे

मुंबईभारतीय जनता पक्षाचे (BJP) सरकार ४ जूनला पुन्हा सत्तेत येणार नाही, हे स्पष्ट झालेले आहे. अब की बार ४०० पार, च्या कितीही गप्पा मारल्या तरी देशात तशी परिस्थिती नाही. लोकसभा निवडणुकीतील (Lok Sabha elections) पराभव दिसत असल्याने भाजपाच्या सहकारी पक्षांमध्येही चलबचल वाढू लागली आहे. कारण ४ जूनला एनडीएचा (NDA) पराभव होऊन इंडिया आघाडीचेच (INDIA alliance) […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

नितीन गडकरींच्याविरोधात मोदी-शाह, फडणवीसांचा कट ; संजय राऊतांचा आरोप

मुंबई : लोकसभा निवडणूका अंतिम टप्यात आल्या असून निकालांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे . अशातच आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut)यांनी भाजपच्या अंतर्गत राजकारणावर भाष्य केलं आहे . भाजपचे वरिष्ठ नेते, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी( Nitin Gadkari) यांच्या पराभवासाठी पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi), अमित शाह( Amit Shah)आणि देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) […]

महाराष्ट्र मुंबई

निवडणूक आयोगाकडून आत्तापर्यंतच्या 5 टप्प्यातील टक्केवारी जाहीर

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यासाठी आज देशातील 57 जागांवर मतदान पार पडले . दरम्यान, निवडणूक आयोगाने(Election commission of india declare statistic) गेल्या पाच टप्प्यात झालेल्या निवडणुकांची अंतिम आकडेवारी जाहीर केली आहे. या पाच टप्प्यात कोणत्या लोकसभा मतदारसंघात (Loksabha Eelction) किती टक्के लोकांनी मतदान केले हे सांगण्यात आले आहे. निवडणुकीच्या पहिल्या टप्यात 66.14 टक्के मतदान […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

आरबीआयचा लाभांश देशात ‘फिर एक बार मोदी सरकार’ आणणार ?

मुंबई : लोकसभेच्या रणधुमाळीत (Lok Sabha Election)पाच टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडली असताना आता सहाव्या टप्प्याचे मतदान सुरु झाले आहे. त्यानंतर सातव्या टप्प्याचे मतदान १ जून रोजी होणार आहे. या लोकसभा निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागेल असताना याबाबाबत राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर यांनी पुन्हा भाजप सरकार सत्तेवर येणार असल्याचा अंदाज व्यक्त केला होता . आता […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी करणार महायुतीची बिघाडी ; आनंदराव अडसुळांच्या दाव्याने खळबळ

मुंबई : देशातील लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Election) रणधुमाळी आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. पाच टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडली असताना शिंदे गटाचे नेते आनंदराव अडसूळ (Anandrao Adsul ) यांनी लोकसभा निवडणुकीबाबत भाष्य केलं आहे . त्यांनी महाविकास आघाडीबद्दल भाष्य केलं आहे . या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने( Maha Vikas Aghadi )बऱ्यापैकी आघाडी घेतली आहे. […]