वरुण गांधींना तिकीट नाकारणं भाजपला जड जाणार
मुंबई : शेतकरी व तरुणांच्या प्रश्नावर भूमिका मांडून सरकारला अडचणीत आणणारे उत्तर प्रदेशातील पिलिभीतचे (Pilibhit lok Sabha)खासदार वरुण गांधी (Varun gandhi) यांना भाजपन (BJP) जोरदार धक्का दिला आहे. वरुण गांधी यांंना लोकसभेची उमेदवारी नाकारण्यात आली आहे. त्यांच्या जागी जितिन प्रसाद (Jitin Prasad )यांना तिकीट देण्यात आलं आहे. त्यामुळं वरुण गांधी आता नेमकी काय भूमिका घेणार, याकडं […]









