ताज्या बातम्या महाराष्ट्र

केंद्रात सरकार तयार करण्यास आमचा फॉर्म्युला तयार … सत्ता स्थापनेचा दावा करणार ; नाना पटोले

मुंबई : लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election 2024) महाराष्ट्रामध्ये भाजपला जोरदार फटका बसला आहे . महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) जोरदार मुसंडी मारत यश मिळवले आहे . या निकालात राज्यात भाजपाप्रणित एनडीएने २९२ जागांवर विजय मिळवला आहे . भाजपाने एकूण २४० जागा जिंकल्या आहेत. तर प्रतिस्पर्धी काँग्रेस प्रणित इंडिया आघाडीने २३४ जागा जिंकल्या. केंद्रात सरकार स्थापनेसाठी बहुमताचा […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसाठी दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक थांबवली !

मुंबई : लोकसभेच्या निकालानंतर दिल्लीत राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे . या निवडणुकीत कोणत्या एका पक्षाला पूर्ण बहुमत मिळालेलं नाही. पण एनडीएला 290 जागा मिळाल्या आहेत. दुसरीकडे इंडिया आघाडीला 234 जागा मिळाल्या आहेत. देशात सरकार स्थापन करण्यासाठी 272 जागा आवश्यक आहेत. एनडीएकडे सध्या बहुमत आहे. पण भाजपकडे बहुमत नाही. या पार्शवभूमीवरच आज दिल्लीत इंडिया […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

आमचंच सरकार येणार ; इंडिया आघाडी विजयी झाल्यास 48 तासात पंतप्रधान बनवू ; जयराम रमेश यांचा दावा

मुंबई : लोकसभा निवडणुकीचे सहा टप्पे पार पडल्यानंतर आता शेवटच्या सातव्या टप्प्यात उद्या मतदान होत आहे . देशातील राजकीय परिस्थिती स्पष्ट झाली आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश (Jairam Ramesh )यांनी आमचं सरकार येणार आहे. आम्हाला स्पष्ट आणि निर्णायक बहुमत मिळणार आहे, असा दावा केला आहे . तसेच या निवडणुकीत इंडिया आघाडीला( india […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

पंतप्रधान नरेंद्र मोदींची तब्बल ४५ तासांची ध्यानधारणा सुरु

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यातील प्रचारतोफा आज थंडावणार आहेत. देशभरातील दोन महिन्याचा प्रचार संपल्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi ) आजपासून तब्बल 45 तास कन्याकुमारी येथील विवेकानंद रॉक मेमोरियल याठिकाणी (Vivekanand Rock) ध्यानधारणा (Meditation)करणार आहेत . त्यांच्या ध्यानधारणेदरम्यान समुद्रकिनारी लोकांना प्रवेश बंदी करण्यात आली असून सुमारे 2,000 पोलीस कर्मचारी आणि सुरक्षा […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

राहुल गांधींना पुणे सत्र न्यायालयाचा दणका ; स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विरोधातील वक्तव्य भोवलं !

मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi)यांना स्वातंत्र्यवीर सावरकर( Vinayak Damodar Savarkar) यांच्याविरोधात केलेलया वक्तव्याप्रकरणी पुणे सत्र न्यायालयाकडून त्यांना चांगलाच दणका दिला आहे . त्या वक्तव्याप्रकरणी सावरकर यांचे नातू सात्यकी अशोक सावरकर यांनी राहुल गांधी यांच्याविरोधात दाखल केलेल्या तक्रारीत सत्य असल्याचे आता पुणे पोलिसांनी सांगितले आहे . त्यावरून त्यांना 19 ऑगस्टला न्यायालयात हजर राहण्याचे […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा घालवणारे मोदी देशातील पहिले पंतप्रधान ; मनमोहन सिंग यांचा हल्लाबोल

मुंबई : लोकसभा निवडणुकीचा( LokSabha Election २०२४) सातवा आणि शेवटचा टप्पा येत्या १ जूनला पार पडणार आहे. त्यामुळे आजच्या शेवटच्या दिवशी राजकीय नेत्यांनी आपला निवडणूक प्रचार अधिक तीव्र केला आहे .या शेवटच्या टप्प्यात 57 जागांवर मतदान होणार आहे. या जागावर आपलाच विजय होणार असा दावा काँग्रेस(congress) आणि भाजपकडून( bjp )केला जात आहे . या जागांसाठी […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

कोल्हापूर आणि हातकणंगलेत गुलाल कोण उधळणार ? मतमोजणीसाठी प्रशासनाची तयारी पूर्ण !

मुंबई : अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर (Kolhapur Loksabha) आणि हातकणंगले लोकसभा (Hatkanangle loK Sabha) मतदारसंघातील मतदान पार पडल्यानंतर आता उत्सुकता लागलीय ती निकालाची . या निवडणुकीच्या मतमोजणीसाठी प्रशासनाची तयारी पूर्ण झाली असून येत्या 4 जून रोजी सकाळी ८ वाजता मतमोजणी सुरु होणार आहे . कोल्हापूर लोकसभेची मतमोजणी शासकीय धान्य गोडाऊन, रमणमळा, कसबा बावड्यात […]

ताज्या बातम्या

पुणे अपघाताची सीबीआय चौकशी करा : काँग्रेसची मागणी

मुंबई पुण्याच्या प्रकरणात (Pune incident) गर्भश्रीमंत व्यक्तींना वाचवण्यासाठी राजकीय हस्तक्षेप झाल्याचे दिसत असल्याने राज्याच्या यंत्रणेवर आमचा विश्वास नसून पुण्याच्या अपघात प्रकरणाची चौकशी सीबीआय (CBI probe in Pune accident case) मार्फतच झाली पाहिजे, अशी आग्रही मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (MPCC President Nana Patole) यांनी मंगळवारी येथे एका पत्रकार परिषदेत बोलताना केली. राज्यात सध्या दुष्काळाचा (drought) […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

शरद पवारांचे युवा शिलेदार धीरज शर्मा ,सोनिया दुहन पक्षाची साथ सोडणार !

मुंबई : लोकसभा निकडणुकीच्या अंतिम टप्यातील रणधुमाळी सुरु असताना अवघ्या देशाचं लक्ष लागलंय ते महाराष्ट्राकडे… महाराष्ट्रात काय होणार? याकडे देशाचं लक्ष आहे.अशातच आता या निवडणूक काळात शरद पवारांना मोठा धक्का (NCP Sharad Pawar Group) बसण्याची शक्यता आहे. कारण पक्षातील दिल्लीतील युवा चेहरा राष्ट्रवादीला रामराम करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

इतिहासात पहिल्यादांच गांधी कुटूंबाने “काँग्रेस “सोडून “आप ” ला केलं मतदान !

मुंबई : लोकसभेची रणधुमाळी सुरु असताना आज सहाव्या टप्प्यातील मतदान होत आहे . या टप्प्यात राजधानी दिल्लीत लोकसभेच्या (Delhi Voting) सात जागांवर मतदान होत आहे. तसेच निवडणुकीच्या या सहाव्या टप्यात देशातील 8 राज्यांमधील एकूण 58 लोकसभा मतदारसंघात आज मतदान पार पडत आहे.यावेळची निवडणूक काँग्रेस आणि गांधी कुटुंबासाठी महत्वाची आहे . कारण आजपर्यतच्या इतिहासात पहिल्यांदाच गांधी […]