ताज्या बातम्या महाराष्ट्र

औद्योगिक वसाहतीत श्री दत्त फाउंड्रीला शॉर्टसर्किटमुळे आग

कोल्हापूर : प्रतिनिधी  – शिरोली पुलाची येथील श्री दत्त फाउंड्रीला शॉर्टसर्किटने आग लागल्याची घटना सायंकाळी पाचच्या सुमारास घडली. आगीत संपूर्ण कार्यालय जळून खाक झाले असून आर्थिक नुकसान झाले आहे. घटनास्थळी कामगारांनी आग विझवण्यासाठी गर्दी केली होती. अखेर दीड तासाच्या परिश्रमानंतर तीन अग्निशमन बंबाच्या साहाय्याने आग आटोक्‍यात आणली. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, शिरोली औद्योगिक वसाहतीत श्री दत्त […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकार असंवेदनशील; बाळासाहेब थोरात यांचा हल्लाबोल

X: @NalavadeAnant नागपूर: शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकार असंवेदनशील आहे, याचा प्रत्यय आज सभागृहात आला. अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे महाराष्ट्रात शेती पिकांचे प्रचंड नुकसान झालेले असून या प्रश्नांवर चर्चा करावी अशी मागणी विरोधकांनी स्थगन प्रस्तावाद्वारे केली. मात्र सरकारने चर्चा तर सोडा साधे निवेदन सुद्धा केले नाही, असा घणाघाती आरोप काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

सदाभाऊ खोत, गरिबांच्या जगण्याच्या अधिकाराला हिणवू नका : आप

Twitter : @therajkaran पुणे शेतकरी आंदोलनातून पुढे आलेले नेतृत्व म्हणून ज्या सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांच्याविषयी आजवर बोलले जात होते, त्यांनाच हा देश म्हणजे आयतं खाणाऱ्या 80 कोटी लोकांचा देश वाटू लागला आहे, माणसे भिकारी बनवण्याचं काम सुरू आहे, असे विधान करून एका अर्थी आपली तत्त्व आणि गरिबी ही पूर्ण विसरून आता ते ‘ आहे […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

कर्जासाठी अवयव विकण्याची शेतकऱ्यांवर वेळ – नाना पटोले

Twitter : @NalavadeAnant मुंबई राज्यातील शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून भारतीय जनता पक्षाच्या (BJP) राज्यात शेतकरी देशोधडीला लागला आहे. हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी तर कर्ज कसे फेडायचे या विवंचनेतून अवयव विकायची तयारी दाखवली आहे. कर्जफेडीसाठी (repayment of debt) अवयव विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर यावी, हे छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राचे दुर्दैव आहे. पण राज्यातील भाजपा सरकारला […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

छायाचित्र काढून माझ्या बदनामीचा प्रयत्न : चंद्रशेखर बावनकुळे

Twitter : @NalavadeAnant मुंबई मोठा संघर्ष करून आम्ही इथपर्यंत पोहोचलो आहोत. त्यामुळे अशा छायाचित्राच्या आधारावर कोणाला माझी प्रतिमा खराब करता येत नाही. माझ्या कुटुंबाला या माध्यमातून जो त्रास देण्याचा प्रयत्न झाला तो चुकीचा आहे. प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करत असताना मला सतत दौरे करावे लागतात. मी महिन्यातून फक्त एकदा घरी जातो. यावेळी माझ्या कुटुंबाने वेळ मागितला […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे : विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार

Twitter : @therajkaran मुंबई ओबीसी समाजाच्या आरक्षणाला (OBC reservation) धक्का लागता कामा नये. ओबीसी समाजाचे आरक्षण टिकवणे सरकार आणि विरोधी पक्ष यांची सामूहिक जबाबदारी आहे. ओबीसींच्या हक्काचे रक्षण करण्याबरोबरच सर्व समाजाला न्याय देण्याचे काम आम्ही मिळून करू, जीवात जीव असेपर्यंत ओबीसी समाजाच्या आरक्षणासाठी लढणार, असा विश्वास देत जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे, अशी मागणी विधानसभेचे विरोधी […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

अजितदादा काहीही करू शकतात : रामदास कदम यांचे भाकीत

Twitter : @NalavadeAnant मुंबई उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर सत्तेतील शिवसेनेचे नेते रामदास कदम यांचा विश्वास नसल्याचे दिसून येत असून पवार यांच्याविषयी प्रश्न विचारल्यानंतर रामदास कदम म्हणाले, अजितदादा काय करतात ते समजत नाही. एकाचवेळी उपमुख्यमंत्री झाल्यानंतर ते शरद पवार यांना भेटले तर समजू शकतो. काय चाललं ते समजत नाही. कधी कधी अजितदादांना डेग्यू होतो. त्यांचे आमदार […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

अजित पवार यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तबच : खा. सुनील तटकरे

Twitter : @NalavadeAnant मुंबई आम्ही घेतलेल्या निर्णयावर प्रश्नचिन्ह निर्माण केले गेले. मात्र आज आलेल्या ग्रामपंचायत निवडणूक निकालावरून (Gram Panchayat election results) अजितदादा पवार (Ajit Pawar) यांनी घेतलेल्या निर्णयावर जनतेनेच शिक्कामोर्तबच केल्याचा दावा करत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनिल तटकरे (MP Sunil Tatkare) यांनी सोमवारी विरोधकांना परखड शब्दात खडेबोल सुनावले.  पक्षाचे कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल यांचे […]

nana patole महाराष्ट्र ताज्या बातम्या

शेतकऱ्यांच्या आशिर्वादानेच केंद्र व राज्यातील भाजपा सरकार बदलणार – नाना पटोले

भारतीय जनता पक्षाचे सरकार हे शेतकरी विरोधी आहे. शेतकऱ्याकडे शेतमाल आला की बाजारात किंमती पाडून शेतकऱ्यांना भाव मिळू दिला जात नाही. कांदा, सोयाबीन, धान, कापूस, डाळ कोणत्याच पिकाला भाव मिळत नाही. भाजपाच्या शेतीविरोधी धोरणामुळेच शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. भाजपा सरकारमुळे शेतकऱ्यांवर वाईट दिवस आले आहेत. आता या सरकारचे काऊंट डाऊन सुरु झाले असून शेतकऱ्यांच्या आशिर्वादानेच […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

“गर्वसे कहो हम एमआयएम हैं “सुध्दा भविष्यात उबाठा म्हणेल : आशिष शेलार 

Twitter : @NalavadeAnant मुंबई वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेची घोषणा “गर्वसे कहो हम हिंदू है” होती. आता उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी “गर्वसे कहो हम समाजवादी हैं ” अशी केली असून ती आदित्य ठाकरेपर्यंत (Aaditya Thackeray) पोहोचल्यावर “गर्वसे कहो हम एमआयएम हैं” असेही व्हायला कमी पडणार नाही, असा खोचक पण मार्मिक टोला मुंबई भाजपा […]