महाराष्ट्र विश्लेषण

गद्दार कोण? रामदास कदम की गजानन किर्तीकर? शिंदे सेनेच्या नेत्यात शिमगा

Twitter : @NalavadeAnant मुंबई लोकसभा निवडणुकीला अजून सहा महीने आहेत, जागा आणि मतदारसंघ वाटपाची अजून चर्चाही नाही, पण मुंबईतील उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात कोणी निवडणुक लढावी या मुद्द्यावरून शिसेनेचे खासदार गजानन किर्तीकर आणि माजी मंत्री रामदास कदम (war of words between MP Gajanan Kirtikar and Ramdas Kadam) या दोन्ही ज्येष्ठ शिवसैनिकांमध्ये शाब्दिक युद्ध जुंपले आहे. […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

महायुती सरकारच्या बाजूने कौल : एकनाथ शिंदे

Twitter : @NalavadeAnant मुंबई बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी करणाऱ्यांना ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये मतदारांनी धडा शिकवला असून राज्याच्या सर्वांगीण विकासाचे निर्णय घेतल्यामुळेच जनतेने महायुती सरकारच्या बाजूने कौल दिला असल्याचे नमूद करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबद्दल समाधान व्यक्त केले. वर्षा या निवासस्थानी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली.  वर्षभरामध्ये आम्ही केलेली विकासाची कामे आणि सरकारकडून मिळणारे […]

मुंबई ताज्या बातम्या महाराष्ट्र राष्ट्रीय

एकपक्षीय बहुमताचे पाशवी सरकार नको; उद्धव ठाकरेंचे शिवसैनिकांना आवाहन

Twitter : @vivekbhavsar मुंबई लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजण्यास अवघ्या काही महिन्यांचा कालावधी शिल्लक राहिला असताना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज शिवतीर्थावर आयोजित दसरा मेळाव्याला उपस्थित शिवसैनिकांना संबोधित करताना लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ केला. भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर कडवट टीका करताना उद्धव ठाकरे यांनी या देशात पुन्हा एका पक्षाचे […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

इंडिया आघाडीची समिती लोकसभा जागा वाटपाचा तिढा सोडवणार!

Twitter : @NalavadeAnant मुंबई आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील राज्यातील महायुतीचा सामना करण्यासाठी एकत्र आलेल्या इंडिया आघाडीने (I.N.D.I.A. allaince) लोकसभेच्या जागावाटपाची चर्चा करण्यासाठी समिती गठीत केली आहे. त्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Balasaheb Thackeray Shiv Sena) या तीन पक्षांनी प्रत्येकी तीन सदस्य नेमले असून या समितीच्या आढाव्यानंतर […]

मुंबईतील सहा लोकसभा मतदार संघासाठी भाजप ॲक्शन मोडवर

Twitter : @NalavadeAnant मुंबई भाजपाने लोकसभा निवडणुकीसाठी महाविजय मिशन ४५ प्लस हाती घेतले असून याची जोरदार तयारी सुरु करण्याच्या दृष्टीने मुंबईतही पक्षाच्या विविध पातळीवर काम सुरू आहे. याचा आढावा आज झालेल्या कोअर कमिटी बैठकीत घेण्यात आला. मुंबईतील सहाही लोकसभा मतदारसंघातील संघटनात्मक रचना, बदललेली राजकीय स्थितीबाबत या बैठकीत चर्चाही करण्यात आली. तसेच आगामी काळातील कार्यक्रमांचे नियोजनही […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

पत्रकारांना चहा, जेवण हा भाजपचा निवडणूक अजेंडा

Twitter : @milindmane70 मुंबई भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा विरोधात बातम्या न येण्यासाठी पक्ष पदाधिकाऱ्यांनी पत्रकारांना चहा व जेवणासाठी धाब्यावर न्या, असे केलेले वक्तव्य त्यांचे नसून हा भाजपाचा लेखी स्वरूपातील अजेंडा असल्याचे सिद्ध झाले आहे. पत्रकारांनी 2024 पर्यंत आपल्या विरोधात एकही बातमी छापू नये यासाठी त्यांना चहा प्यायला घेऊन जा, […]

विश्लेषण

महिलांचा कोटा वाढत असतांना भाजपचा भावना गवळींना पुन्हा उमेदवारी देण्यास विरोध; उद्धव सेनेस अनुकूल जागा?

Twitter : @vivekbhavsar मुंबई संसदेत महिलांसाठी लोकसभा आणि राज्य विधानसभेत 33 टक्के जागा आरक्षित करण्याचे विधेयक मांडले गेले असतांना आणि त्यावर चर्चा सुरू असतांना भारतीय जनता पक्षाने यवतमाळ – वाशिम मतदारसंघातील शिवसेनेच्या (शिंदे गट) विद्यमान खासदार भावना गवळी यांना तिकीट देवू नका, अशा स्पष्ट सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिल्याची माहिती भाजपमधील वरिष्ठ सूत्रांनी राजकारण […]

राष्ट्रीय ताज्या बातम्या विश्लेषण

…या तीन कारणांसाठी उद्धव ठाकरे लढू शकतील लोकसभेची निवडणुक

Twitter : @vivekbhavsar मुंबई 2024 च्या लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु झालेली आहे. भाजपाप्रणित एनडीए (NDA) आणि विरोधकांचं ऐक्य असलेल्या “इंडिया”त (INDIA) हा सामना चांगलाच रंगणार आहे. महाराष्ट्रातही भाजपा आणि मविआच्या तिन्ही पक्षांकडून स्वतंत्रपणे राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यात येतोय. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर ठाकरे गटासाठी ही लोकसभा निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार आहे. अशात लोकसभा निवडणुकीत […]

विश्लेषण

सुनील तटकरेंची लोकसभा निवडणुकीतून माघार ?

Twitter : @milindmane70 मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर शरद पवार व अजित पवार हे दोन्ही गट लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागले असून अजित पवार गटातील दहा मंत्र्यांना राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष असलेल्या सुनील तटकरे यांनी त्यांच्या कन्येसाठी कोकणातील पालघर , ठाणे , रायगड व रत्नागिरी या चार जिल्ह्यातील आठ लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी घेतली आहे. […]