ताज्या बातम्या महाराष्ट्र

आजचा प्रश्नोत्तराचा तास फक्त मुख्यमंत्र्यांचा…..!

X : @NalavadeAnant नागपूर एखाद्या अधिवेशनात आजपर्यंतच्या इतिहासात कोणत्याही मुख्यमंत्र्यांच्या विभागांचा पूर्ण तब्बल एक तासाचा प्रश्नोत्तराचा तास कधी वाट्याला आला असे आज तरी दिसून आलेले नाही. मात्र मंगळवारी येथे सूरू असलेल्या हिवाळी अधिवेशन संपण्याच्या आदल्या दिवशी सकाळी फक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्याच अखत्यारीतील विभागांचे तब्बल २२ प्रश्न प्रश्नपत्रिकेत विचारण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त […]

ताज्या बातम्या

मराठा आरक्षणासाठी फेब्रुवारीत विशेष अधिवेशन : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

X : @therajkaran नागपूर मराठा समाजाला टिकणारे आरक्षण (Maratha reservation) देण्यास हे राज्य सरकार कटिबद्ध आहे. सर्वोच न्यायालयात आरक्षण टिकू शकले नाही कारण या आधीच्या सरकारने योग्य पद्धतीने बाजू मांडली नव्हती. आता क्युरेटिव्ह पिटीशन (Curative petition) अंतर्गत राज्य मागासवर्ग आयोगाने केलेल्या सर्वेक्षणानुसार विधिज्ञ हरिष साळवे, मुकूल रोहितगी यांच्या नेतृत्वाखाली कायदेतज्ज्ञांची टीम सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) […]

मुंबई ताज्या बातम्या

मुंबईतील अद्ययावत स्वतंत्र पहिले सायबर पोलीस स्टेशन लवकरच कार्यान्वित होणार : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

X: @therajkaran मुंबई: वांद्रे पश्चिम येथे उभे राहणारे मुंबईतील अद्ययावत स्वतंत्र पहिले सायबर पोलीस स्टेशन लवकरच कार्यान्वित होणार असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत याबाबत घोषणा केली. सायबर गुन्हेगारीमध्ये होत असलेली वाढ आणि सामान्य माणसाची मोठ्या प्रमाणात होणारी आर्थिक फसवणूक पाहता मुंबईत स्वतंत्र अद्ययावत सायबर पोलीस स्टेशन असावे अशी संकल्पना वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

हिंदू वसाहतीतील जागा आरक्षण बदलून मुस्लिम कब्रस्तानसाठी दिली; चौकशी होणार

X: @therajkaran नागपूर: राज्यात २०१४ मध्ये काँग्रेसचे सरकार असताना विधानसभेची निवडणूक आचारसंहिता लागू होण्यापूर्वी आरे कॉलनी युनिट २० येथील श्रीराम मंदिर जवळील अडीच हजार मीटर जमीन भूखंड, आरक्षण हटवून एका खासगी संस्थेला कब्रस्तानसाठी देण्यात आला. या संपूर्ण प्रकरणाची आयुक्त पातळीच्या अधिकार्‍याद्वारे चौकशी करु, अशी घोषणा मंत्री उदय सामंत यांनी लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात विधानसभेत केली. भाजप […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

नुसते खोके आणि जाहिराती, कधी होणार पद भरती?

X: @NalavadeAnant विरोधकांची विधिमंडळाच्या पायऱ्यांवर निदर्शने नागपूर: नागपुरातील हिवाळी अधिवेशनाच्या शुक्रवारी सातव्या दिवशीही विधिमंडळ परिसरात विरोधक राज्यातील वाढती बेरोजगारी, पेपरफुटी, पदभरती प्रश्नावर आक्रमक झाले. त्यांनी परिसरात मोर्चा काढत “नुसत्या घोषणा आणि जाहिराती,  कधी होणार पद भरती” “सरकार देतय आश्वासने खोटी, प्रत्येक परीक्षेत पेपरफुटी” अशा घोषणा देत सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शने केली.  याप्रसंगी विरोधकांनी पायऱ्यांवर वडे तळत […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

पुणे लोकसभा पोटनिवडणूक बाबत केंद्रीय निवडणूक आयोगाची भूमिका विसंगत: मुंबई उच्च न्यायालय

X: @therajkaran पुणे: पुण्याची जागा रिक्त झाल्यानंतर अनेक विधानसभा आणि लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणुका झाल्या आहेत. त्यामुळे आयोगाची भूमिका विसंगत आहे वाटते, असे मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले आहे. निवडणूक आयोगाने कोणतेही प्रशासकीय किंवा तिजोरीवर भार येत असल्याचे कारण दिलेले नाही, असेही मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले आहे. मुंबई उच्च न्यायालयाने केंद्रीय निवडणूक आयोगाला दणका देत, नागरिकांना प्रतिनिधी विना […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

पीक विमा कंपन्यांचा कोट्यवधीचा फायदा; यात कोणाला हिस्सा मिळाला? – विजय वडेट्टीवार यांचा सवाल

X: @therajkaran महाराष्ट्रातील शेतक-यांवर अस्मानी सोबत सुलतानी संकटही घोंघावत आहे. पंधराशे शेतकरी आत्महत्या या सरकार काळात झाल्या. दररोज सात शेतकरी आत्महत्या करत असून त्यामध्ये तीन मराठवाड्यात होत आहेत. एक रुपयात विमा योजना असे जाहीर केले. मात्र, लाभ विमा कंपन्यांचा झाला. आठ हजार कोटी रुपये सरकारने विमा कंपन्याना दिले. मात्र, कंपन्या शेतक-यांशी मूजोरपणे वागतात. पैसे घेतल्याशिवाय […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

मध्यान्ह भोजनातून विषबाधा; सरकारला धरले धारेवर

X: @therajkaran नागपूर: राज्यातील शाळांतील विद्यार्थ्यांसाठी मध्यान्ह भोजन तयार करण्यासाठी प्रशिक्षण देण्याचे काम पंचवीस जिल्ह्यांत पूर्ण झाले आहे. या महिनाअखेर ते सर्व जिल्ह्यांत पूर्ण होईल, असे उत्तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, चेंबूर, मुंबई येथील महापालिका शाळेत विद्यार्थ्यांना विषबाधा या संबंधीच्या प्रश्नाला प्रश्नोत्तर तासात दिले. यावेळी गृहविभागाकडून फोरेन्सिक अहवाल शिघ्रातिशिघ्र मागवू, असे आश्वासन फडणवीस यांनी दिले. […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या नुकसानीची भरपाई द्या : अंबादास दानवे

X: @NalavadeAnant नागपूर: केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी केल्यामुळे शेतकऱ्यांवर आघात झाला आहे. सरकारने याबाबत केंद्राकडे पाठपुरावा करावा, अन्यथा कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या नुकसानीची भरपाई राज्य सरकारने द्यावी, अशी मागणी आज विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (LoP Ambadas Danve) यांनी केली आहे. गारपीट अवकाळीचा (unseasoned rain) फटका शेतकऱ्यांना बसला आहे. पीक फळबाग यांचे नुकसान झालं आहे. […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्या; विधानसभेत विरोधी पक्षाची मागणी

X: @therajkaran नागपूर: विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या (Winter session) पहिल्याच दिवशी विधान सभेत आज राज्यातील अवकाळी  पाऊस, दुष्काळी स्थिती आणि शेतकऱ्यांची दुरावस्था हा विषय विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी स्थगन प्रस्तावाच्या सूचनेवर बोलताना उपस्थित केला. शेतकऱ्यांना सरसकट मदत करा, संपूर्ण कर्जमाफी करा, (LoP Vijay Wadettiwar demands complete loan waiver for farmers) अशी मागणी आक्रमकपणे केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र […]