ताज्या बातम्या महाराष्ट्र

४०० पार करायला लोकशाही काय तुमच्या बापाची आहे का ? संजय राउतांचा मोदी सरकारवर हल्लाबोल

मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराचा धुरळा उडवला आहे . या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान करण्यासाठी भाजपाकडून अब की बार 400 पार असा नारा देण्यात आला आहे . यावरून आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मोदी सरकारवर (Prime Minister Narendra Modi sarkar )हल्लाबोल चढवला आहे . […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडून प्रकाश आवाडेंची मनधरणी ; तरीही लोकसभा लढविण्यावर ठाम!

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या हातकणंगले लोकसभा (Hatkanangle Lok Sabha) मतदारसंघात आता आमदार प्रकाश आवाडे (Prakash Awade )यांनीही रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतल्याने महायुतीचे उमदेवार धैर्यशील माने (Dhairyasheel Sambhajirao Mane) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे . याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde )यांनी आज प्रकाश आवाडे यांची भेट घेत समजूत काढण्याचा प्रयत्न केला […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

पंतप्रधान नरेंद्र मोदीं नसते तर राममंदिर उभं झालंच नसत ; राज ठाकरेंकडून कौतुक

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray )यांनी नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनविण्यासाठी राज्यात महायुतीला (MahaYuti)बिनशर्त पाठिंबा देणार असल्याची घोषणा केली आहे . त्यानंतर आज मुंबईत राज ठाकरेंनी पक्षाचे प्रमुख नेते आणि पदाधिकारी यांची बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर त्यांनी प्रसार माध्यमांसमोर या लोकसभेसाठी मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते महायुतीच्या उमेदवारांचा […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

शरद पवारांच्या खेळीने भाजपची कोंडी ; माढ्यात तीन बडे नेते ‘शिवरत्नवर’ एकत्र येणार

मुंबई : लोकसभेची रणधुमाळी सुरु असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार (Sharad Pawar) माढा लोकसभा (Madha Lok Sabha )मतदारसंघात भाजपविरोधात (BJP) नवा डाव टाकण्याच्या तयारीत आहेत . या मतदारसंघात भाजपवर नाराज असलेल्या धैर्यशील मोहिते पाटलांना (dhairyasheel mohite patil) आता माढ्यात शरद पवार गटाकडून उमेदवारी देण्याचं निश्चित मानलं जात आहे . याच पार्श्वभूमीवर उद्या अकलूजच्या शिवरत्न […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कोल्हापुर ,हातकणंगले दौऱ्यावर

मुंबई : लोकसभेची रणधुमाळी सुरु असताना हातकणंगले (Hatkanangale) आणि कोल्हापूर (Kolhapur) लोकसभा मतदारसंघात राजकीय घडामोडीना चांगलाच वेग आला आहे . या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)आज कोल्हापूर आणि हातकणंगले दौऱ्यावर येत आहेत .या दोन्ही मतदारसंघात महायुतीचे उमेदवार आहेत . हातकणंगले लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार धैर्यशील माने (Dhairyasheel Sambhajirao Mane)तर कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हत्येचा कट रचला जातोय ; भाजप नेत्याच्या दाव्याने खळबळ

मुंबई : राज्यात सध्या लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराचा धुरळा उडवला आहे . या निवडणुकीवरून सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर आता भाजपाचे (bjp )ज्येष्ठ नेते मधुकर चव्हाण (Madhukar Chavan) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi )यांच्या हत्येचा कट रचला जातोय असे धक्कादायक वक्तव्य केलं आहे . त्यांच्या […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

बारामतीतील नणंद भावजय संघर्षाला आता सून-लेकीचं रूप, शरद पवारांच्या विधानावरुन विरोधकांकडून घेराव!

बारामती : आतापर्यंत बारामती लोकसभा मतदारसंघातील नणंद-भावजयीमधील संघर्षाला शरद पवारांनी केलेल्या वक्तव्यानंतर वेगळंच वळण लागलं आहे. आता हा वाद सून विरूद्ध लेक असं झाल्याचं दिसत आहे. शरद पवार यांच्या वक्तव्यानंतर भाजपच्या चित्रा वाघ यांनी टीका केली आहे. पुरोगामी विचारांचे आणि कधीच मुलगा-मुलगीमध्ये भेद न करणाऱ्या शरद पवारांना ४० वर्षे त्यांच्या घरात नांदणारी मुलगी घरातली वाटत […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

सांगली लोकसभा मतदारसंघावरुन शालिनीताई पाटलांनी केली नातवाची कानउघडणी

सांगली : सांगली लोकसभा मतदारसंघावरुन महाविकास आघाडीत घमासान पाहायला मिळत आहे. सांगली लोकसभेची जागा ही काँग्रेसचा बालेकिल्ला असल्याचं सांगत वसंतदाद पाटील यांचे नातू विशाल पाटील यांना सांगलीतून उमेदवारी द्यावी अशी मागणी केली जात आहे. जर सांगलीतून उमेदवारी मिळाली नाही तर विशाल पाटील अपक्ष निवडणूक लढवतील अशीही चर्चा आहे. यावर आता वसंतदादा पाटील यांच्या पत्नी आणि […]

ताज्या बातम्या मुंबई

एसआयटी चौकशीत पालिका आणि एमएमआरडीए येणार गोत्यात – अनिल गलगली

मुंबई मुंबईतील मिठी नदीला २६ जुलै २००५ रोजी पूर आला आणि त्यानंतर केंद्र सरकारने विकास व संरक्षणासाठी मदतीची घोषणा केली होती. मागील 19 वर्षात मिठी नदी विकासावर (Mithi river development) 1650 कोटीहुन अधिक केलेल्या खर्चाची एसआयटी चौकशीचे (SIT probe) आदेशाचे स्वागत आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली (RTI activist Anil Galgali) यांनी केले आहे. मिठी नदीतील गाळ […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

तुषार गांधी यांचे विधान संसदीय लोकशाही व्यवस्था नाकारणारे – ॲड. प्रकाश आंबेडकर 

मुंबई : तुषार गांधी यांनी केलेल्या विधानाचा ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी समाचार घेतला असून, त्यांना खरी बाजू लक्षात आणून दिली आहे. आंबेडकरांनी ही माहिती त्यांच्या एक्स हॅंडलवर पोस्ट केली आहे. त्यात आंबेडकर यांनी म्हटले आहे की, तुम्ही अलीकडे केलेले विधान अत्यंत चुकीचे, कोणताही आधार नसलेले आणि वंचित बहुजनांच्या राजकारणात अडथळा निर्माण करणारे आहेच; पण संसदीय […]