महाराष्ट्र एटीएसकडून पाकिस्तानी गँगस्टरच्या कथित ऑनलाइन नेटवर्कची डिजिटल तपासणी दर्शवणारे प्रातिनिधिक छायाचित्र महाराष्ट्र ताज्या बातम्या

पाकिस्तानी गँगस्टरच्या ऑनलाइन नेटवर्कचे मराठवाडा कनेक्शन? तीन जिल्ह्यांत एटीएसची छापेमारी

छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीडमधील संशयितांची चौकशी; मोबाईल फोन आणि सोशल मीडिया खात्यांची तपासणी पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीच्या कथित ऑनलाइन नेटवर्कशी संपर्क असल्याच्या संशयावरून महाराष्ट्र एटीएसने छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड जिल्ह्यांत एकाचवेळी छापेमारी केली. संशयितांचे मोबाईल फोन, कॉल रेकॉर्ड आणि सोशल मीडिया खात्यांची तपासणी सुरू आहे. नांदेड : पाकिस्तानस्थित गँगस्टर शहजाद भट्टी आणि त्याच्याशी संबंधित […]

Congress MLA Amit Deshmukh raises the demand for immediate state funding for the Nanded–Latur railway project during the Maharashtra Legislative Assembly session. महाराष्ट्र ताज्या बातम्या

नांदेड-लातूर रेल्वे प्रकल्पासाठी राज्याने तातडीने निधी द्यावा; अमित देशमुख यांची विधानसभेत जोरदार मागणी  

मुंबई : मराठवाड्यातील नांदेड आणि लातूर जिल्ह्यांना जोडणारा बहुप्रतीक्षित नांदेड-लोहा-अहमदपूर-लातूर रेल्वे मार्ग पूर्णत्वास नेण्यासाठी राज्य सरकारने आपल्या वाट्याचा निधी तातडीने उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी काँग्रेसचे आमदार अमित देशमुख यांनी बुधवारी विधानसभेत औचित्याचा मुद्दा उपस्थित करून केली. अमित देशमुख म्हणाले की, नांदेड-लोहा-अहमदपूर-लातूर रेल्वे प्रकल्प हा दोन्ही जिल्ह्यांतील जनतेच्या गेल्या अनेक दशकांपासूनच्या अपेक्षांचा विषय आहे. तब्बल ४७ वर्षांपूर्वी माजी खासदार केशवराव धोंडगे यांनी या रेल्वेमार्गाची […]

Symbolic political illustration showing divided leaders under a fractured torch symbol, representing internal tensions within a regional political party in Maharashtra महाराष्ट्र ताज्या बातम्या

मराठवाड्यात ठाकरे गटातील अस्वस्थता? परभणी–हिंगोलीतील राजकीय चर्चांना उधाण

मराठवाड्यातील परभणी आणि हिंगोली हे जिल्हे दीर्घकाळ उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे बालेकिल्ले मानले जात होते. मात्र गेल्या काही महिन्यांपासून या दोन्ही जिल्ह्यांतील राजकीय घडामोडींमुळे ठाकरे गटात अस्वस्थता असल्याची चर्चा पुन्हा जोर धरू लागली आहे. विशेषतः परभणीचे खासदार संजय जाधव आणि हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या भूमिकांबाबत राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्क व्यक्त केले जात […]

Distraught groom sitting after an alleged marriage fraud incident, with wedding decorations and documents scattered in a rural Maharashtra setting महाराष्ट्र ताज्या बातम्या

तीन लाखांत नवरी… आणि नऊ लग्न; मराठवाड्यात विवाहाच्या नावाखाली फसवणुकीचे जाळे उघड

मराठवाड्यातील बीड जिल्ह्यात घडलेले एक लग्न प्रकरण सध्या राज्यभर चर्चेत आहे. एका १९ वर्षीय तरुणीने वेगवेगळ्या नावांनी आणि मध्यस्थांच्या मदतीने तब्बल नऊ विवाह केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रत्येक वेळी विवाह जुळवून देण्याच्या नावाखाली वरपक्षाकडून दोन ते तीन लाख रुपये घेतले जात असल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर मराठवाड्यात विवाह जुळवून देण्याच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या […]

New railway track nearing completion in rural Maharashtra, symbolizing long delayed infrastructure project महाराष्ट्र ताज्या बातम्या

३६ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अहिल्यानगर–बीड–परळी रेल्वेमार्ग पूर्णत्वाकडे

By डॉ अभयकुमार दांडगे  मराठवाड्यातील बहुप्रतिक्षित अहिल्यानगर–बीड–परळी रेल्वेमार्ग अखेर पूर्णत्वाच्या दिशेने वाटचाल करत असून, तब्बल ३६ वर्षे प्रलंबित राहिलेला हा प्रकल्प आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. या रेल्वेमार्गाच्या कामासाठी १५ मेची अंतिम मुदत देण्यात आली असून, मध्य रेल्वे, रेल्वे बोर्ड आणि जिल्हा प्रशासन या प्रकल्पाला गती देण्यासाठी प्रयत्नशील आहेत. मे अखेरपर्यंत उर्वरित कामे पूर्ण करून […]

Farmers working in early morning under intense summer heat in Marathwada, with cracked dry land and rising sun highlighting harsh drought conditions महाराष्ट्र ताज्या बातम्या

मराठवाड्यात उष्णतेचा कहर; विक्रमी तापमानात उष्माघाताने एकाचा मृत्यू

मराठवाड्यात एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच उष्णतेचा तीव्र तडाखा बसू लागला असून, वाढत्या तापमानामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. बीड जिल्ह्याचा देशातील सर्वाधिक उष्ण शहरांमध्ये समावेश झाल्याने परिस्थितीची गंभीरता अधोरेखित झाली आहे. दरम्यान, हिंगोली येथे उष्माघातामुळे ३० वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे, ज्यामुळे पुढील काळातील उष्णतेबाबत चिंता अधिक वाढली आहे. तापमानाचा विक्रम; मराठवाडा ‘हॉट झोन’ मराठवाड्यातील बहुतांश […]

Marathwada farmers standing in dry farmland with unsold banana bunches and onion sacks under stormy skies, showing crop distress and market failure. महाराष्ट्र ताज्या बातम्या

आखाती युद्धाचा फटका मराठवाड्याला; केळी-कांद्याला भाव घसरल्याने शेतकरी संकटात

आखाती देशांमध्ये पेटलेल्या संघर्षाची झळ आता थेट मराठवाड्यातील शेतकऱ्यांना बसू लागली आहे. केळी आणि कांद्याच्या निर्यातीवर परिणाम झाल्याने स्थानिक बाजारपेठेत दर कोसळले असून, शेतकऱ्यांचे आर्थिक गणित पूर्णपणे बिघडले आहे. धाराशिव जिल्ह्यात एका शेतकऱ्याने कांदा पिकावर नांगर फिरवला, तर नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यात केळीचे घड जनावरांना खाण्यासाठी टाकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. ही परिस्थिती मराठवाड्यातील शेती […]

Farmers in Marathwada standing in rain-damaged fields after unseasonal rain and hailstorm affecting crops महाराष्ट्र ताज्या बातम्या

मराठवाड्यात 11 हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान; अवकाळी पावसामुळे शेतकरी चिंतेत

मराठवाड्यात अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान झाले असून, सुमारे ११ हजार हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील फळपीके बाधित झाल्याची नोंद शासन स्तरावर करण्यात आली आहे. पुढील चार दिवसही पावसाचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे. अलीकडील गारपीट आणि वादळी पावसामुळे हाताला आलेली पिके आडवी झाली असून, शेतकऱ्यांकडून तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई जाहीर करण्याची […]

Editorial illustration of the Marathwada region map showing district divisions along with symbolic elements of farmers, infrastructure (railways, roads, airport), and political activity महाराष्ट्र ताज्या बातम्या

महसूल आयुक्तालयाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; नांदेड विरुद्ध लातूर वाद पुन्हा पेटला

मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांसाठी छत्रपती संभाजीनगर येथे कार्यरत असलेल्या महसूल आयुक्तालयाचे विभाजन करण्याचा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. राज्य सरकारने यापूर्वीच दुसरे महसूल आयुक्तालय स्थापन करण्याचा विचार जाहीर केला होता. आता महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी “नांदेड किंवा लातूर” या दोन्ही ठिकाणांपैकी एकाची निवड होईल, असे संकेत दिल्याने हा प्रश्न पुन्हा राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. या घोषणेनंतर […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Loan Waiver: कर्जमाफीचे संकेत : मराठवाड्यातील शेतकऱ्यांमध्ये आशेचे वातावरण

राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत (Loan waiver to farmers) सकारात्मक संकेत मिळत असल्याने मराठवाड्यातील (Marathwada) शेतकरी वर्गात आशेचे वातावरण निर्माण झाले आहे. कर्जमाफीचा निर्णय झाल्यास त्याचा सर्वाधिक फायदा मराठवाड्यातील शेतकऱ्यांना होणार असल्याचे चित्र आहे. कारण मागील महिन्यातच मराठवाड्यात ७६ शेतकऱ्यांनी आत्महत्या (76 farmers committed suicide in Marathwada) केल्याची नोंद शासन दप्तरी आहे. कर्जबाजारीपणामुळे मराठवाड्यातील अनेक शेतकरी आर्थिक […]