भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप शिवाजी पार्कवर, 17 मार्चपासून लोकसभा प्रचाराचा प्रारंभ
X: @therajkaran मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेची सांगता मुंबईतील शिवाजी पार्कच्या मैदानावर होणार आहे. राहुल गांधी पहिल्यांदाच मुंबईतील शिवाजी पार्कवर सभा घेणार असल्याची माहिती आहे. यावेळी देशभरातील इंडिया आघाडीच्या सुमारे ३० नेत्यांना सभेचं निमंत्रण देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे यावेळी सोनिया गांधी, प्रियांका गांधी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. १० […]









