ताज्या बातम्या महाराष्ट्र

पंतप्रधान मोदींचं काम जनतेंपर्यंत पोहचलं तर मविआच्या उमेदवाराचं डिपॉझिट जप्त होईल ; मुख्यमंत्र्यांचा टोला

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या हातकणंगले (Hatkanangale )आणि कोल्हापूर (Kolhapur) लोकसभा मतदारसंघात राजकीय पक्षांनी प्रचाराचा धुरळा उडवला आहे . या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) कोल्हापूर आणि हातकणंगले दौऱ्यावर होते . आगामी लोकसभेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi )यांना तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान करण्यासाठी भाजपाकडून जोरदार मोर्चेबांधणी करण्यात येत आहे. या […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

४०० पार करायला लोकशाही काय तुमच्या बापाची आहे का ? संजय राउतांचा मोदी सरकारवर हल्लाबोल

मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराचा धुरळा उडवला आहे . या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान करण्यासाठी भाजपाकडून अब की बार 400 पार असा नारा देण्यात आला आहे . यावरून आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मोदी सरकारवर (Prime Minister Narendra Modi sarkar )हल्लाबोल चढवला आहे . […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

पंतप्रधान नरेंद्र मोदीं नसते तर राममंदिर उभं झालंच नसत ; राज ठाकरेंकडून कौतुक

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray )यांनी नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनविण्यासाठी राज्यात महायुतीला (MahaYuti)बिनशर्त पाठिंबा देणार असल्याची घोषणा केली आहे . त्यानंतर आज मुंबईत राज ठाकरेंनी पक्षाचे प्रमुख नेते आणि पदाधिकारी यांची बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर त्यांनी प्रसार माध्यमांसमोर या लोकसभेसाठी मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते महायुतीच्या उमेदवारांचा […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हत्येचा कट रचला जातोय ; भाजप नेत्याच्या दाव्याने खळबळ

मुंबई : राज्यात सध्या लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराचा धुरळा उडवला आहे . या निवडणुकीवरून सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर आता भाजपाचे (bjp )ज्येष्ठ नेते मधुकर चव्हाण (Madhukar Chavan) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi )यांच्या हत्येचा कट रचला जातोय असे धक्कादायक वक्तव्य केलं आहे . त्यांच्या […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

इथे मोदींचं नाही, पवार आणि ठाकरेंचे नाणं चालेल – उद्धव ठाकरे 

पालघर  इथे मोदींचं नाणं चालणार नाही, इथे पवार आणि ठाकरे यांचं नाणं चालेल. लोकसभा निवडणूकीत इंडिया आघाडी 300 पार करून देशात इंडिया आघाडीचे सरकार स्थापन करेल, असे वक्तव्य शिवसेना (ऊबाठा) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले. पालघर लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार भारती कामडी यांच्या प्रचारार्थ त्यांनी जाहीर सभेला संबोधित केले.  महाविकास आघाडीच्या उमेदवार भारती कामडी यांच्या […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

‘भ्रष्ट तितुका मेळवावा, भाजप पक्ष वाढवावा’ ; अशी भाजपची सध्याची स्थिती ; उद्धव ठाकरेंची टीका

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांनी आज महाविकास आघाडीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत बोलताना मोदी सरकारवर (Narendra Modi sarkar )हल्लाबोल चढवला आहे . सध्याचा भाजप (bjp )पक्ष हा ‘भ्रष्ट तितुका मेळवावा, भाजप पक्ष वाढवावा’ असा झाला असल्याची टीका त्यांनी केली आहे . तसेच नरेंद्र मोदी म्हणजे भेकड पक्षाचे नेते आहेत. आपण पंतप्रधान म्हणून नव्हे […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

काँग्रेस अनेक समस्यांचं मूळ, ठाकरेंची शिवसेना नकली; पंतप्रधान मोदींची चंद्रपुरात सडकून टीका

चंद्रपूर : काँग्रेस ही देशातील अनेक समस्यांचं मूळ असल्याचं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चंद्रपुरात प्रचाराचा शुभारंभ केलाय. ठाकरेंच्या शिवसेनेचा उल्लेख नकली शिवसेना असा करत, मविआवर त्यांनी सडकून टीका केलीय. स्थिरता विरुद्ध अस्थिरता अशी निवडणूक असल्याचं मोदींनी सांगितलंय. प्रचंड जनसंख्येच्या उपस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील प्रचाराचा शुभारंभ चंद्रपुरात केला. ही स्थिरता विरुद्ध अस्थिरता अशी […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

सुधीर मुनगंटीवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदी महाराष्ट्रात, चंद्रपूरातून फोडणार प्रचाराचा नारळ

चंद्रपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चंद्रपूरपासून प्रचाराच्या सभेला सुरुवात केली आहे. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी चंद्रपूरातून सभा घेत आहेत. यावेळी पंतप्रधानांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजच्या सभेत काय बोलतील याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. चंद्रपूर लोकसभेसाठी १९ एप्रिलला […]

ताज्या बातम्या राष्ट्रीय

निवडणूक रोख्यांचा वापर खंडणीवसुलीसाठी, 4 हजार कोटींचा हिशेब नाही; प्रशांत भूषण यांचा मोठा दावा

मुंबई : निवडणूक रोखेंचा वापर खंडणीवसुली, लाचखोरीसाठी झाला असून या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली एसआयटी स्थापन करण्याची मागणी ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ प्रशांत भूषण यांनी केली आहे. पुढील आठवड्यात यासंदर्भात जनहित याचिका दाखल करणार असल्याचे रविवारी त्यांनी सांगितले. धक्कादायक बाब म्हणजे अद्याप चार हजार कोटींचे निवडणूक रोखे कुणाला दिले, याचा हिशेब नसल्याचा दावा त्यांनी यावेळी केला. गेल्या […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

शिवस्मारकाची एकही वीट न उभारता कोट्यवधींचा खर्च? माहिती अधिकारात धक्कादायक बाब उघड

बारामती : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते शिवस्मारकाचं भूमिपूजन करण्यात आलं, मात्र अद्याप त्याची उभारणी सुरू झालेली नसताना कोट्यवधींचा खर्च केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. बारामती येथील माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन यादव यांनी हा याबाबतची माहिती मिळवली आहे. धक्कादायक म्हणजे 2581 कोटी रुपयांच्या कामाची किंमत सुधारित प्रशासकीय मान्यतेचे 3,643 पर्यंत करण्यात आली आहे. जर शिवस्मारकाचा […]