इलेक्टोरल बाँडचा सर्वाधिक फायदा विरोधकांना, ईडीच्या कारवाईबद्दलही वक्तव्य, काय म्हणाले मोदी?
नवी दिल्ली : आपण घेतलेल्या निर्णयांवर कुणीही घाबरण्याची गरज नाही, असं मत नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलंय. राम मंदिर, सनातन धर्म, इलेक्टोरल बाँड, केंद्रीय. तपास यंत्रणांचा वापर, भारताचा पुढचा रोडमॅप अशा अनेक बाबींवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाष्य केलंय. एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी अनेक विषयांवरची त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे. पुढच्या २५ वर्षांचा […]









