ताज्या बातम्या राष्ट्रीय

इलेक्टोरल बाँडचा सर्वाधिक फायदा विरोधकांना, ईडीच्या कारवाईबद्दलही वक्तव्य, काय म्हणाले मोदी?

नवी दिल्ली : आपण घेतलेल्या निर्णयांवर कुणीही घाबरण्याची गरज नाही, असं मत नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलंय. राम मंदिर, सनातन धर्म, इलेक्टोरल बाँड, केंद्रीय. तपास यंत्रणांचा वापर, भारताचा पुढचा रोडमॅप अशा अनेक बाबींवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाष्य केलंय. एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी अनेक विषयांवरची त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे. पुढच्या २५ वर्षांचा […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र राष्ट्रीय

रशियाचे पुतीन आणि भारताचे नरेंद्र मोदी यांच्यात काही फरक नाही; अकलूजमध्ये शरद पवारांची जहरी टीका

अकलूज : विरोधी पक्षाचा एकही माणूस निवडून येऊ देऊ नका, याचा अर्थ रशियाचे पुतीन आणि भारताचे नरेंद्र मोदी यांच्यात काही फरक उरलेला नाही, असं म्हणत शरद पवारांनी मोदींवर जहरी टीका केली. याशिवाय शरद पवारांनी भाजपच्या 400 पार या घोषणेची खिल्ली उडवली. भाजपने 400 पारऐवजी 543 पार असा नारा दिला पाहिजे, असंही ते यावेळी म्हणाले. मोदी […]

ताज्या बातम्या राष्ट्रीय

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचा जाहीरनामा जाहीर, कोणत्या गोष्टींवर भर?

नवी दिल्ली : आज 14 एप्रिल रोजी राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिवशी भाजपने आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. ‘मोदी की गॅरेंटी’ या नावाने भारतीय जनता पक्षाने हा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. भाजपच्या नवी दिल्लीतील मुख्यालयात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह, गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, अर्थमंत्री […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

पंतप्रधान मोदींचं काम जनतेंपर्यंत पोहचलं तर मविआच्या उमेदवाराचं डिपॉझिट जप्त होईल ; मुख्यमंत्र्यांचा टोला

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या हातकणंगले (Hatkanangale )आणि कोल्हापूर (Kolhapur) लोकसभा मतदारसंघात राजकीय पक्षांनी प्रचाराचा धुरळा उडवला आहे . या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) कोल्हापूर आणि हातकणंगले दौऱ्यावर होते . आगामी लोकसभेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi )यांना तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान करण्यासाठी भाजपाकडून जोरदार मोर्चेबांधणी करण्यात येत आहे. या […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

४०० पार करायला लोकशाही काय तुमच्या बापाची आहे का ? संजय राउतांचा मोदी सरकारवर हल्लाबोल

मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराचा धुरळा उडवला आहे . या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान करण्यासाठी भाजपाकडून अब की बार 400 पार असा नारा देण्यात आला आहे . यावरून आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मोदी सरकारवर (Prime Minister Narendra Modi sarkar )हल्लाबोल चढवला आहे . […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

पंतप्रधान नरेंद्र मोदीं नसते तर राममंदिर उभं झालंच नसत ; राज ठाकरेंकडून कौतुक

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray )यांनी नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनविण्यासाठी राज्यात महायुतीला (MahaYuti)बिनशर्त पाठिंबा देणार असल्याची घोषणा केली आहे . त्यानंतर आज मुंबईत राज ठाकरेंनी पक्षाचे प्रमुख नेते आणि पदाधिकारी यांची बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर त्यांनी प्रसार माध्यमांसमोर या लोकसभेसाठी मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते महायुतीच्या उमेदवारांचा […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हत्येचा कट रचला जातोय ; भाजप नेत्याच्या दाव्याने खळबळ

मुंबई : राज्यात सध्या लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराचा धुरळा उडवला आहे . या निवडणुकीवरून सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर आता भाजपाचे (bjp )ज्येष्ठ नेते मधुकर चव्हाण (Madhukar Chavan) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi )यांच्या हत्येचा कट रचला जातोय असे धक्कादायक वक्तव्य केलं आहे . त्यांच्या […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

इथे मोदींचं नाही, पवार आणि ठाकरेंचे नाणं चालेल – उद्धव ठाकरे 

पालघर  इथे मोदींचं नाणं चालणार नाही, इथे पवार आणि ठाकरे यांचं नाणं चालेल. लोकसभा निवडणूकीत इंडिया आघाडी 300 पार करून देशात इंडिया आघाडीचे सरकार स्थापन करेल, असे वक्तव्य शिवसेना (ऊबाठा) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले. पालघर लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार भारती कामडी यांच्या प्रचारार्थ त्यांनी जाहीर सभेला संबोधित केले.  महाविकास आघाडीच्या उमेदवार भारती कामडी यांच्या […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

‘भ्रष्ट तितुका मेळवावा, भाजप पक्ष वाढवावा’ ; अशी भाजपची सध्याची स्थिती ; उद्धव ठाकरेंची टीका

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांनी आज महाविकास आघाडीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत बोलताना मोदी सरकारवर (Narendra Modi sarkar )हल्लाबोल चढवला आहे . सध्याचा भाजप (bjp )पक्ष हा ‘भ्रष्ट तितुका मेळवावा, भाजप पक्ष वाढवावा’ असा झाला असल्याची टीका त्यांनी केली आहे . तसेच नरेंद्र मोदी म्हणजे भेकड पक्षाचे नेते आहेत. आपण पंतप्रधान म्हणून नव्हे […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

काँग्रेस अनेक समस्यांचं मूळ, ठाकरेंची शिवसेना नकली; पंतप्रधान मोदींची चंद्रपुरात सडकून टीका

चंद्रपूर : काँग्रेस ही देशातील अनेक समस्यांचं मूळ असल्याचं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चंद्रपुरात प्रचाराचा शुभारंभ केलाय. ठाकरेंच्या शिवसेनेचा उल्लेख नकली शिवसेना असा करत, मविआवर त्यांनी सडकून टीका केलीय. स्थिरता विरुद्ध अस्थिरता अशी निवडणूक असल्याचं मोदींनी सांगितलंय. प्रचंड जनसंख्येच्या उपस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील प्रचाराचा शुभारंभ चंद्रपुरात केला. ही स्थिरता विरुद्ध अस्थिरता अशी […]