महाराष्ट्रात सत्तांतर होणार ; महायुतीतील नेते राष्ट्रवादीत येणार ;जयंत पाटलांच्या दाव्याने खळबळ
मुंबई : लोकसभेची रणधुमाळी सुरु झाली असताना सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर जोरदार आरोप प्रत्यारोप केले जात आहेत . अशातच आज राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केलेल्या दाव्याने खळबळ उडाली आहे .या निवडणुकीनंतर महाराष्ट्र्रात सत्तातर होणार असून सध्या महायुतीत असणारे भाजप, अजितदादा आणि शिवसेना यांच्याकडील 12 ते 15 जणांनी राष्ट्रवादीत (NCP) […]









