‘…तर देवेंद्र फडणवीसांना कुठल्याही क्षणी अटक झाली असती’; चंद्रकांत पाटलांचं मोठं विधान
सोलापूर : ‘देवेंद्र फडणवीस यांना कोणत्याही क्षणी अटक झाली असती. मी राज्याचा अध्यक्ष होतो. 33 महिने आम्ही काय सहन केलंय, हे आम्हाला माहितीये. पण हेही दिवस जातील याची खात्री होती. आणि सुदैवाने ते दिवस गेले आणि कोणाच्याही ध्यानीमनी नसताना एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले ‘ असं धक्कादायक वक्तव्य भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. सोलापूर […]








