‘अयोध्येत श्रीराम, बिहारात पलटू राम’, मात्र जे होतं ते चांगल्यासाठीच होतं’, नितीश कुमार यांच्या राजीनामा घडामोडीवर राऊतांची प्रतिक्रिया
मुंबई नितीश कुमार यांनी काल बिहारच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देत एनडीए सरकारसोबत सत्ता स्थापन केली. या घडामोडीने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून इंडिया आघाडीच्या भवितव्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे. ठाकरे गटाचे संजय राऊत यांनी यावर विरोध केला आहे. याशिवाय त्यांनी सामनामध्ये ‘अयोध्येत श्रीराम, बिहारात पलटू राम’ अशा शीर्षकाखाली खरमरीत अग्रलेख लिहिला आहे. नितीश कुमार यांनी […]








