मुख्यमंत्र्यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात प्रताप सरनाईकच रिंगणात ; जितेंद्र आव्हाडांचा दावा
मुंबई : लोकसभा निवडणूका तोंडावर आल्या तरी महायुतीतील जागावाटपाचा तिढा अजून सुटलेला नाही . त्यात ठाणे आणि कल्याण लोकसभा मतदारसंघ हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांच्यासाठी प्रतिष्ठेचा मानला जातो . पण ठाण्यात भाजपने दावा केला असल्यामुळे मुख्यमंत्र्यांसमोर पेच निर्माण झाला आहे . दरम्यान अशातच आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड […]









