लोकसभेच्या रणधुमाळीला वेग, आजचा दिवस महत्त्वाचा, मविआ-महायुतींचं बैठकांचं सत्र, कोणते नेते कुठं?
मुंबई – लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर आजचा दिवस महत्त्वाचा मानण्यात येतोय. लोकसभा निवडमुका जाहीर होऊन पाच ते सहा दिवस उलटले तरी अद्यापही जागावाटपचा तिढा सुटलेला नाहीये. आज याबाबत महायुती आणि मविआत अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. दोन्ही बाजूंच्या आज महत्त्वाच्या बैठका होणार आहेत. मविआच्या बैठकात जागावाटपाचं फायनल होणार काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत महाराष्ट्रातील १८ ते […]








