ताज्या बातम्या राष्ट्रीय

मणिपूरमध्ये राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेचं भव्य स्वागत

राहुल गांधींच्या भारत जोडो यात्राचा आज दुसरा दिवस आहे.

राहुल गांधींनी मणिपूरच्या इंफाल पश्चिमेपासून प्रवासाला सुरुवात केली आहे.

मणिपूरमध्ये स्थानिकांनी राहुल गांधींचं भव्य स्वागत केलं.

यादरम्यान कलाकारांनी मणिपूरचं पारंपरिक नृत्य सादर केलं, यावेळी मोठ्या संख्येने काँग्रेस समर्थक घोषणाबाजी करीत होते.

२०२४ च्या निवडणुकीपूर्वी राहुल गांधी भारत जोडो न्याय यात्राची घोषणा करून पुन्हा एकदा पक्ष मजबूत करण्याचा प्रयत्न करीत आहेत.

ही न्याय यात्रा २० मार्चपर्यंत सुरू राहिल आणि १५ राज्यातून तब्बल ६७०० किलोमीटरपर्यंत प्रवास करेल.

Avatar

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

राष्ट्रीय

स्वातंत्र्य दिन राजधानीत उत्साहात साजरा

Twitter : @therajkaran नवी दिल्ली 76 वा स्वातंत्र्य दिन राजधानी दिल्लीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी उभय महाराष्ट्र सदनांमध्ये
राष्ट्रीय

लाल किल्ल्यावर फडकणारा तिरंगा कुठे तयार होतो?

Twitter : @therajkaran मुंबई राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्यावर मोठ्या गौरवाने फडकणारा तिरंगा कुठे तयार केला जातो हे तुम्हाला माहिती आहे