महाराष्ट्र ताज्या बातम्या

लोकशाहीचे रक्षण व मतदारांच्या हक्कासाठी काँग्रेसचे आंदोलन: नाना पटोले

मुंबई : विधानसभा निवडणुकीत झालेल्या घोटाळ्यांचा निषेध करत, लोकशाही आणि मतदारांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी काँग्रेस पक्ष २५ जानेवारी, राष्ट्रीय मतदार दिनी राज्यभर आंदोलन करणार आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांनी ही घोषणा केली. पटोले म्हणाले की, लोकसभा निवडणुकीनंतर फक्त सहा महिन्यांत ५० लाख नवे मतदार कसे आले? मतदानाच्या दिवशी संध्याकाळी ५ नंतर ७६ […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

नितेश राणेंची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा : काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड

मुंबई : भाजपचे मंत्री नितेश राणेंनी केरळची तुलना पाकिस्तानशी करुन तिथल्या लोकांना दहशतवाद्यांशी जोडण्याचे केलेले विखारी विधान हा संविधानातील सिद्धांतांवर थेट हल्लाच असून मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर त्या पदाच्या तत्वांशी केलेला हा विश्वासघात आहे. त्यामुळे भाजप नितेश राणेंच्या विखारी आणि विभाजनकारी वक्तव्यांचे समर्थन करते का?असा संतप्त सवाल करत, असंवैधानिक वक्तव्य करणाऱ्या नितेश राणेंची महायुती सरकारच्या नेत्यांनी […]

राष्ट्रीय ताज्या बातम्या

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा; काँग्रेसची मागणी

मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी अवमान केल्याच्या प्रकरणावर देशभर संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणी अमित शाह यांनी देशाची माफी मागावी आणि त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी या मागणीसाठी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने आज राज्यभर ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर सन्मान मोर्चा’ काढून भाजपा आणि अमित […]

महाराष्ट्र

सत्ताधा-याकडूंन पोलीस यंत्रणेचा गैरवापर…..!

काँग्रेस नेते रमेश चेन्नीथला यांचा सरकारवर आरोप….. २० नोव्हेंबरला राज्यात होणाऱ्या विधानसभेच्या निवडणूक पार पडत आहे.या निवडणुकीत पराभव समोर दिसत असल्याने सत्ताधारी पक्षांकडून सत्ता,यंत्रणा आणि पैशाचा गैरवापर मोठ्या प्रमाणात सुरु असल्याच्या तक्रारी पक्षाकडे येत असून यात सर्वात जास्त पोलीस दलाचा वापर केला जात आहे.त्यामूळे निवडणुका निष्पक्ष होणार नाही आणि हेच लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे,त्यामुळे आता […]

राष्ट्रीय

मविआ म्हणजे मतासांठी झूठ, सत्तेत आल्यावर लूट आणि देशातील जनतेत फूट : स्मृती इराणी

गेल्या अडीच वर्षात केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील महायुती सरकारमुळे महाराष्ट्राने विकासाची नवी उंची गाठली आहे. त्यातही सर्व समाजातील घटकांचा विकास आणि महिला सन्मान हेच भाजपचे ध्येय आहे. त्यानुसारच विकासाची कामे गतीने होत असून विकसित महाराष्ट्रासाठी महायुतीलाच आशीर्वाद द्या, असे आवाहन माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी शनिवारी प्रदेश कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना केले. […]

महाराष्ट्र

धोकेबाज भाजपाच्या हातात छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र पुन्हा देऊ नका – काँग्रेस

देशाचे पंतप्रधान व भाजपाच्या खोटारडेपणाची काँग्रेसच्या दोन मुख्यमंत्री व एका उपमुख्यमंत्र्यांकडून शनिवारी प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत चांगलीच चिरफाड करण्यात आली. काँग्रेस नेत्यांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे पुढच्या आठवड्यात किमान काँग्रेस पक्ष तरी आक्रमकच प्रचार करुन खास करून भाजपचे राज्यातील नेते व अन्य नेत्यांची झोप उडवतील हे मात्र या निमित्ताने […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

काँग्रेसविरोधात खोट्या जाहिराती देणाऱ्या भाजपावर तात्काळ कारवाई करून एफआयआर दाखल करा : कांग्रेस

मुंबई: काँग्रेस पक्षाने कर्नाटक,तेलंगणा विधानसभेवेळी दिलेल्या गॅरंटींची अंमलबजावणी केली जात नाही अशा पद्धतीच्या खोट्या व जनतेची दिशाभूल करणाऱ्या जाहिराती भाजपने विविध वर्तमानपत्रात मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध केल्या असल्या तरी वास्तविक पाहता काँग्रेसने कर्नाटक व तेलंगणा राज्यात गॅरंटी लागू केलेल्या आहेत.असे असतानाही भाजपाने जाणीवपूर्वक काँग्रेसविरोधात अपप्रचार केल्याने भाजपावर तात्काळ कारवाई करून त्यांच्यावर एफआयआरही दाखल करावा,अशी मागणी केल्याचे […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

महाराष्ट्रातील खोके व धोके सरकारचे शेवटचे १५ दिवस : काँग्रेस नेते पवन खेरा यांचा घणाघात

मुंबई: महाविकास आघाडीचे सरकार पाडून सत्तेत आलेल्या असंवैधानिक शिंदे फडणवीस सरकारने अडीच वर्षात महाराष्ट्राची लूट केली असून टक्केवारी व कमीशनखोरी करुन खिसे भरण्याचे काम या सरकारने केले आहे.त्यामुळेच जनतेला धोका देणाऱ्या धोकेबाज व खोकेबाज सरकारचे शेवटचे १५ दिवस राहिले असून २३ तारखेला हे सरकार पायउतार होईल,अशी घणाघाती टीका अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या मीडिया व पब्लिसिटी […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

२४ तासाच्या आत संजय वर्मांच्या परमनंट नियुक्तीचा आदेश काढा, अन्यथा न्यायालयात याचिका दाखल करु – काँग्रेसचा इशारा

आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांना पोलीस महासंचालक पदावरून हटवून निवडणूक आयागाने संजय वर्मा यांना पोलीस संचालकपदी नियुक्त करताना काढलेल्या आदेशात तात्पुरती नियुक्ती असा उल्लेख केलेला नाही, तरीही राज्य सरकारच्या आदेशात मात्र तात्पुरती नियुक्ती असा उल्लेख का करण्यात आला? असा खडा सवाल करत यासंदर्भात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्य निवडणूक आयोगाला पत्र लिहिले असून २४ […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

जम्मू काश्मीरच्या जनतेने भाजपच्या विद्वेषी व विभाजवादी राजकारणाला हद्दपार केले : नाना पटोले 

X : @therajkaran मुंबई: जम्मू – काश्मीर विधानसभा निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले. या निवडणुकीत काँग्रेस (Congress) व नॅशनल कॉन्फरन्स (National Conference) आघाडीने बहुमत मिळवले आहे. जम्मू व काश्मीर या दोन्ही भागात इंडिया आघाडीने (INDIA alliance) मोठा विजय मिळवला आहे. छोटे पक्ष व अपक्ष यांच्या मदतीने मतविभाजनाचा भाजपचा डाव हाणून पाडत जनतेने भाजपला हद्दपार केले […]